शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील : सदाभाऊ खोत

By admin | Updated: March 15, 2017 18:14 IST

कोल्हापुरात डिजीधन मेळाव्याचे उद्घाटन

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील असून, ती दिली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित डिजीधन मेळाव्याच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जमाफीवर शिवसेनेसह दोन्ही कॉँग्रेसकडून अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, याबाबत विचारणा केली असता मंत्री खोत म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील असून, ती दिली जाणार आहे; परंतु शेतकरी या कर्जाच्या दुष्टचक्रात पुन्हा सापडू नयेत या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली होती, परंतु त्यानंतर पुन्हा शेतकरीराजा कर्जात अडकला आहे. त्यामुळे नुसती कर्जमाफी करून चालणार नाही, तर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रात अडकण्याची वेळ येऊ नये याची काळजी घेऊन त्यांना सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रथम पायाभूत सुविधा व त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी हा देशाचा कणा असल्याने त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचेच असल्याने त्यांच्या हिताचे काम करत आहे.