शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील : सदाभाऊ खोत

By admin | Updated: March 15, 2017 18:14 IST

कोल्हापुरात डिजीधन मेळाव्याचे उद्घाटन

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील असून, ती दिली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित डिजीधन मेळाव्याच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जमाफीवर शिवसेनेसह दोन्ही कॉँग्रेसकडून अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, याबाबत विचारणा केली असता मंत्री खोत म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील असून, ती दिली जाणार आहे; परंतु शेतकरी या कर्जाच्या दुष्टचक्रात पुन्हा सापडू नयेत या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली होती, परंतु त्यानंतर पुन्हा शेतकरीराजा कर्जात अडकला आहे. त्यामुळे नुसती कर्जमाफी करून चालणार नाही, तर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रात अडकण्याची वेळ येऊ नये याची काळजी घेऊन त्यांना सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रथम पायाभूत सुविधा व त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी हा देशाचा कणा असल्याने त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचेच असल्याने त्यांच्या हिताचे काम करत आहे.