शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

रस्ते, गटारींच्या पलीकडे जाऊन गावांचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:30 IST

कोल्हापूर : रस्ते, गटारींसाठी निधी द्या, या मागणीसाठी बहुतांश सरपंच लोकप्रतिनिधींकडे येत असतात; पण या गोष्टी पाच वर्षांत खराब होत राहणार आणि त्या पुन्हा कराव्या लागतात. या पलीकडे जाऊन विकासाची विषयपत्रिका तयार करून सरपंचांनी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. विरोधक हा आपल्या कामकाजाचा आॅडिटर ...

कोल्हापूर : रस्ते, गटारींसाठी निधी द्या, या मागणीसाठी बहुतांश सरपंच लोकप्रतिनिधींकडे येत असतात; पण या गोष्टी पाच वर्षांत खराब होत राहणार आणि त्या पुन्हा कराव्या लागतात. या पलीकडे जाऊन विकासाची विषयपत्रिका तयार करून सरपंचांनी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. विरोधक हा आपल्या कामकाजाचा आॅडिटर असतो; त्याला विरोध करीत बसण्यापेक्षा सोबत घेऊन वाटचाल केल्यास विकासाला अधिक गती येते, असेही त्यांनी सांगितले.वृत्तपत्र हे समाजमनाचा आरसा असतो. लोकमान्य टिळक यांनी उभी केलेली चळवळ ‘लोकमत’ने वाढविली असून ‘सरपंच अवॉर्ड’ नवोदित सरपंचांना प्रेरणादायी असल्याचे सांगत शौमिका महाडिक म्हणाल्या, अशिक्षितांपेक्षा सुशिक्षित पदाधिकारी चुकीच्या गोष्टीसाठी प्रतिष्ठा पणाला लावतात, ही खरी समस्या आहे. महिलाच खºया अर्थाने विकासाला गती देतात; कारण त्यांच्या हातून नियमबाह्य व चुकीचे काम होत नाही, याची आपणाला खात्री आहे. आता तर जिल्हा परिषदेच्या महिला पदाधिकाºयांच्या कारभारात त्यांच्या नातेवाइकांना हस्तक्षेप करता येणार नाहीच; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आवारातही त्यांना फिरता येणार नाही, असा शासन अध्यादेश निघाला आहे. त्यामुळे महिलांनी नेतृत्व आपल्या हातात घेऊन विकासकामांसाठी झोकून द्यावे.नेतेगिरी पोकळ असतेपद मिळाले की अधिकाºयांना दम देण्यासह नेतेगिरी सुरू होते. हा माणसाच्या अंगात अनुवंशिक दोष आहे. पदावर महिला असो किंवा पुरुष; समानतेने काम केले पाहिजे. त्या खुर्चीत मोठी शक्ती असते. अशा वागण्याने विकास साधता येत नसल्याची कोपरखळीही महाडिक यांनी मारली.