शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

गुऱ्हाळघरांना बारा तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 00:44 IST

स्वाभि:मानी संघटना

कोल्हापूर : जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना सलग बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ‘महावितरण’च्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली. राज्य सरकारने शेतीपंपासाठी सलग बारा तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत; पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळघरांना आठ तास वीजपुरवठा केला जातो. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत वीज दिली जाते. या कालावधीत गुऱ्हाळघरे चालविणे अवघड झाले असून याऐवजी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सलग बारा तास वीज द्यावी. शेतीपंपामध्ये आयोगाने वीज बिलात दिलेली सवलत सध्या रद्द करून वाढीव वीज बिले दिलेली आहेत. ती वीज बिले भरणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यासाठी आयोगाने सवलतीच्या दरात गुऱ्हाळघरांना वीजपुरवठा करावा; अन्यथा गुऱ्हाळमालक व स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन उभे करेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी ‘महावितरण’ला दिला. यावेळी श्रीकांत घाटगे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रम पाटील, विकास पाटील, संभाजीराव दिंडे, राहुल घोरपडे, आदी उपस्थित होते.