शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

गुऱ्हाळघरांना बारा तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 00:44 IST

स्वाभि:मानी संघटना

कोल्हापूर : जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना सलग बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ‘महावितरण’च्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली. राज्य सरकारने शेतीपंपासाठी सलग बारा तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत; पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळघरांना आठ तास वीजपुरवठा केला जातो. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत वीज दिली जाते. या कालावधीत गुऱ्हाळघरे चालविणे अवघड झाले असून याऐवजी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सलग बारा तास वीज द्यावी. शेतीपंपामध्ये आयोगाने वीज बिलात दिलेली सवलत सध्या रद्द करून वाढीव वीज बिले दिलेली आहेत. ती वीज बिले भरणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यासाठी आयोगाने सवलतीच्या दरात गुऱ्हाळघरांना वीजपुरवठा करावा; अन्यथा गुऱ्हाळमालक व स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन उभे करेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी ‘महावितरण’ला दिला. यावेळी श्रीकांत घाटगे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रम पाटील, विकास पाटील, संभाजीराव दिंडे, राहुल घोरपडे, आदी उपस्थित होते.