शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मार्च-एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला प्रतिटन तीनशे रुपये जादा दर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामात सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामात सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर आला आहे. साखर कारखान्याच्या ऊसतोडणी पाळीपत्रकानुसार उसाची तोडणी होत नाही. ऊस गळीत हंगाम लांबल्यास मार्च महिन्यात तुटणाऱ्या उसाला प्रतिटनी तीनशे रुपये जादा दर साखर कारखान्यांनी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस नामदेवराव पाटील (हसूरकर) यांनी केली.

साखर कारखान्याकडून ऊसतोडणी मजूर टंचाई हे कारण पुढे करून ऊस तोडण्या दिल्याने साखर कारखान्याच्या नोंदणीकृत ऊस तोडणी पाळीपत्रकावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाची उचल वेळेत नियोजित हंगामात होत नाही.

यंदाच्या ऊस गळीत हंगामात मार्च-एप्रिल महिन्यांत तुटणाऱ्या उसाला एफआरपीमध्ये जादा ३०० रुपये दर शेतकऱ्यांना देण्यात गरजेचे आहे. उसाची नियोजित हंगामात उचल न झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही पाटील यांनी केली.