शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे : सिंधुताई

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

ग्रामीण भागात अजूनही पुण्याई बाकी आहे. या पुण्याईवरच देश उभा आहे. भुकेल्यांना जेवण द्या, दीन-दुबळ्यांना मदत करा

राशिवडे : ग्रामीण भागातील महिला खऱ्या अर्थाने सबला आहेत. कारण त्यांना समोरच्या पुरुषाच्या नजरेत काय चाललंय हे ओळखता येते. मुलींना स्वातंत्र्य जरूर मिळाले पाहिजे, पण मुलींनाही समजायला हवे की मला ‘मादी’ व्हायचे आहे की ‘माय’, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी केले. पुंगाव (ता. राधानगरी) येथील नवकवी दत्तात्रय महिपती दुरुगले यांच्या ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. दत्तात्रय दुरुगले लिखित ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी बालकवी शाम कुरळे, सांगलीचे उपजिल्हाधिकारी शरद काटकर राधानगरीचे पोलीस निरीक्षक ए. आर. गाडे, भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. मोरे, सरपंच मालुताई बरगे, उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी उपस्थित होत्या.सपकाळ म्हणाल्या, महिलांनीच कसे वागवे हे ठरविले पाहिजे. अंग प्रदर्शन करणारे कपडे आपल्या मुलांना देऊच नयेत. युवकांना उद्देशून त्या म्हणाल्या, बाबांनो, पुढे जा. मात्र, मागे वळून पहा, येऊ द्या संकट, येऊ द्या दु:ख, काट्यावरून चालताना तीही एक दिवस फुले बनतील. ग्रामीण भागात अजूनही पुण्याई बाकी आहे. या पुण्याईवरच देश उभा आहे. भुकेल्यांना जेवण द्या, दीन-दुबळ्यांना मदत करा. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एन. आर. पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पुंगाव येथे ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, शरद काटकर, डी. व्ही. मोरे, शाम कुरळे, आदी उपस्थित होते.