शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गावचे ‘लोकमत’ मिळवत विकासाभिमुख काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:24 IST

कोल्हापूर : ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये भरीव काम करणाºयांना ‘लोकमत’ने भव्य व्यासपीठ दिले असून, ‘सरपंच अवॉर्डस’च्या माध्यमातून तुमच्या कामाची दखल घेत पाठीवर थाप मारली आहे. आता गावात जाऊन आणखी विकासाभिमुख काम करून लोकमत मिळवा, असे आवाहन माजी ग्रामविकास राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले.पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती ...

कोल्हापूर : ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये भरीव काम करणाºयांना ‘लोकमत’ने भव्य व्यासपीठ दिले असून, ‘सरपंच अवॉर्डस’च्या माध्यमातून तुमच्या कामाची दखल घेत पाठीवर थाप मारली आहे. आता गावात जाऊन आणखी विकासाभिमुख काम करून लोकमत मिळवा, असे आवाहन माजी ग्रामविकास राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले.पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न केला. सरपंचांनी विकासाचे मॉडेल तयार करून ग्रामपंचायतींच्या आर्थिक योजना ताकदवान बनविल्या पाहिजेत. लोकनियुक्त सरपंचांना कायद्याने अधिकार दिले आहेत. त्यांचा वापर जनकल्याणासाठी केला पाहिजे. सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन या प्रमुख समस्या गावांना त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी पाच-सहा ग्रामपंचायतींचे क्लस्टर केले पाहिजे. ग्रामपंचायतींना वायफायचे फॅड आले आहे. नवतंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे; पण प्राधान्य कशाला द्यायचे, हेही समजले पाहिजे. ‘लोकमत’ने तुमची पाठ थोपटली आहे. येथून जाताना विकासाचा मंत्र घेऊन जावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.दरम्यान, पुढील वर्षीच्या ‘लोकमत’ पुरस्कार मूल्यांकनामध्ये रस्ते, गटारी यांची नोंद घेऊ नये. कचरा व सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देऊन त्यानुसार मूल्यांकन करण्याची सूचना सतेज पाटील यांनी केली.सरपंचांच्या मानधनाचे अध्यक्षांनी बघावे‘सरपंचांचे वाढीव मानधन कागदावरच’ या ‘लोकमत’मधील वृत्ताचा धागा पकडत सरपंच मानधनवाढीचा कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रयत्न करावेत, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.