शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जनता दलाच्या कार्यकर्त्यांचा भोगावतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:15 IST

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने सन २०१६-१७ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता ३०० रुपये यासह विविध मागण्यासाठी मोर्चा

ठळक मुद्देनिवेदन देताना मोर्चेकरी आणि संचालकात खडाजंगी

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने सन २०१६-१७ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता ३०० रुपये यासह विविध मागण्यासाठी मोर्चा घेऊन आलेल्या जनता दलाच्या कार्यकर्त्यांना भोगावतीचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी चांगलेच खडसावले, त्यामुळे मोर्चा घेऊन आलेले कार्यकर्ते आणि संचालक मंडळात खडाजंगी होण्याची वेळ आली.

जनता दलाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील, विठ्ठलराव खोराडे यांच्या नेतुत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, मोर्चेकराकरवी सोळा महिन्याची सभासद साखर, आणि दुस?्या हप्त्याची मागणी करून निवेदनात असे म्हटले आहे, जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी ३००० हजार रुपये दर दिला आहे, मात्र, भोगावतीती ने २ हजार ७२७ च्यावर अद्याप काही दिलेले नाही, त्याचा परिणाम येणा?्या हंगामावर होणार आहे. याचा विचार करून दुसरा हप्ता दयावा.उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर म्हणाले,भोगावती च्या आर्थिक परिस्थिती बाबत मी सातत्याने वार्षिक सभेला बोलत आलो आहे, आता कामगार पगार आणि साखर दिली त्यासाठी पी,एन,पाटील यांनी जिल्हा बँक कडून पैशाची उपलब्धता केली त्यावेळी पगार दिला होता त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत.

या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष अरुण सोनाळकर, संभाजीराव पाटील,विठ्ठल मुसळे,श्रीकांत साळोखे,इकबाल कलोट,डी.जो. चौगले,सजेर्राव बुगडे,यशवंत पाटील,दिनकर पाटील आदीसह असंख्य कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.या मोचार्ला उत्तर देताना अध्यक्ष पाटील म्हणाले, तुम्ही केलेले काम आम्ही आता निस्तारतो आहे,भोगावतीकारखान्यावर कर्जे आम्ही केली नाहीत, ती तुम्ही केली आहेत, साखरेला १० कोटी ५४ लाख भरावे लागतात, सध्या पैसेउपलब्ध नाहीत, पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे या गोष्टी केल्या जातील.आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी आमच्या जमिनी गहाण ठेऊन कॉंग्रेसच्या काळातील सभासदाची देणी भागवली होती, आताच्या आर्थिक परिस्थितीला मधल्या काळातील प्रशासकीय कारभार कारणीभूत आहे, त्यासाठी आम्हाला जबाबदार धरू नका असे वसंतराव पाटील यांनी सांगितले.