शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पूर प्रतिबंधक कामे लवकर हाती घ्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST

सध्या कोरोनाचे संकट असले, तरी महापुराचे प्रतिबंध, नियंत्रणाच्या कामात देखील लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी निश्चित असा कालावधी ठरवून ...

सध्या कोरोनाचे संकट असले, तरी महापुराचे प्रतिबंध, नियंत्रणाच्या कामात देखील लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी निश्चित असा कालावधी ठरवून आणि ‘खास बाब’ म्हणून नियोजन करावे. जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, पाटबंधारे आणि संशोधन व विकास विभाग, कृषी खाते, पर्यावरण, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, आदींनी एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात. पावसाचे बदललेल्या स्वरूपाचा अभ्यास करून सध्या वापरात असलेले विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय विभागातील मार्गदर्शक तत्त्वे, निकषही बदलले पाहिजेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी दिली.

या असोसिएशनने केलेल्या सूचना

१) राष्ट्रीय जल आयोगाच्या सध्या असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करावी.

२) इंडियन रोडस काँग्रेसची पूरक्षेत्रातील रस्ते, पूल बांधणीकरिता असणाऱ्या नियमावलीत बदल करावा.

३) एखाद्या नदीवर किती बंधारे असावेत याचा विचार व्हावा.

४) नद्या, नाले, नैसर्गिक प्रवाहामधील अडथळे, अतिक्रमण दूर करावे.

५) नदी नाल्यातील गाळ काढून नैसर्गिक पात्राची खोली आणि रूंदी पूर्ववत करावी.

६) जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जनजागृती करावी.

७) जलकुंभ, वीजपुरवठा यंत्रसामग्री महत्तम पूररेषेच्यावर असावीत.

८) पूररेषेखाली येणाऱ्या सर्व यंत्रसामग्रीची तातडीने फेरउभारणी करावी.

९) कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासारखी योजना झाल्यास भविष्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पुराची तीव्रता काहीअंशी कमी होईल.

१०) हवामानाचा अंदाज देणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवावी.