शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

महापुराने शेतीचे ६६ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापू : जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्या व ओढ्यांना आलेल्या पुराने ५८ हजार ५०० हेक्टरमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापू : जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्या व ओढ्यांना आलेल्या पुराने ५८ हजार ५०० हेक्टरमधील पिके बाधित झाली आहेत. यामुळे साधारणत: ६६ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवारातील पाणी कमी झाल्यानंतर नुकसानाचे पंचनामे केले जाणार आहेत. शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, वारणासह इतर नद्या व ओढ्यांच्या परिसरातील भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी उभ्या पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. पाऊस कमी झाला असला तरी पिके अद्याप पाण्याखाली आहेत. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक २० हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ करवीर, हातकणंगले, चंदगड तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

सध्या पुराचे पाणी ओसरु लागले असले तरी अद्याप पिके पाण्यात आहेत. पावसाने अशीच उसंत दिली तर आणखी तीन, चार दिवसांनी पिकांचे पंचनामे सुरु होऊ शकतात.

कोटः

नजर अंदाजानुसार जिल्ह्यात ५८ हजार ५०० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. पाऊस थांबला असला तरी शिवारात अद्याप पाणी आहे. त्यामुळे तीन-चार दिवसात पंचनामे सुरु होतील.

- ज्ञानदेव वाकुरे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर.

नजर अंदाजानुसार बाधित क्षेत्र, हेक्टरमध्ये

तालुका बाधित क्षेत्र

शिरोळ : २० हजार

करवीर - ७ हजार

हातकणंगले - ७ हजार ५००

चंदगड - २ हजार १००

पन्हाळा - ३ हजार ३००

राधानगरी - ३ हजार ६००

भुदरगड - ३ हजार ९००

गगनबावडा - ९००

शाहुवाडी - २ हजार २००

आजरा - १ हजार ३००

गडहिंग्लज- १ हजार ६००

कागल - ३ हजार ६००