शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वैभववाडी राष्ट्रीय महामार्गाला अंतिम मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:50 IST

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जाणा-या नव्या दोन राष्ट्रीय महामार्गांना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली.

तानाजी पोवारकोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जाणा-या नव्या दोन राष्ट्रीय महामार्गांना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली. कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडीमार्गे तळेरे (जि. सिंधुदुर्ग) तसेच सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) असे हे दोन नवे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. हे दोन्हीही मार्ग संपूर्ण सिमेंट काँक्रिटचे असतील. यामुळे मुंबई ते गोवा आणि रत्नागिरी ते नागपूर हे दोन्हीही राष्ट्रीय महामार्ग पुणे ते बंगलोर (एनएच ४) या राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहेत.सध्या कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडी ते तळेरे (जि. सिंधुदुर्ग) हा रस्ता राज्य महामार्ग असून त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. कोकणला जोडणारा हा प्रमुख महामार्ग गणला जातो, पण त्याची रुंदी खूपच कमी आहे. हा महामार्ग मुंबई ते गोवा (एनएच ६६) राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो, पण याच रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून अंतिम मान्यता देण्यात आली असून तो चौपदरीकरण करण्यात येणार आहे. तळेरे येथून सुरू होणारा हा रस्ता कोल्हापुरात तावडे हॉटेलनजीक पुणे ते बंगलोर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार आहे. या नव्या रस्त्याचा नंबर ‘१६६ जी’ असा असेल.याशिवाय दुसरा नवा मार्ग सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) असा असून त्याचा नंबर ‘१६६ एच’असेल. तळेरे ते गगनबावडा मार्गे कोल्हापूर आणि सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) या दोन्हीही राज्य महामार्गांना राष्टÑीय महामार्ग म्हणून अंतिम मंजुरी मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. -व्ही. आर. कांडगावे, मुख्य कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय रस्ते महामार्ग, कोल्हापूर