शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर जिल्हा मधमाश्या पालनास पूरक, मधपाळांचे जीवन होतेय मधुर

By संदीप आडनाईक | Updated: March 3, 2025 14:20 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा मधमाश्या पालनास पूरक आहेत. खादी आणि ग्रामोद्योग मंडळ ...

संदीप आडनाईककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा मधमाश्या पालनास पूरक आहेत. खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हा मधमाश्या पालन व्यवसाय एक प्रमुख उद्योग व्हावा, या दृष्टीने विविध योजना राबवत आहेत. मधाचे गाव पाटगाव हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प त्याला अपवाद नाही. जिल्ह्यातील शेतकरी आता या नव्या मधमाश्या पालनाकडे वळले आहेत. या व्यवसायातून आर्थिक भरभराट होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे जीवन मधुर होण्यासाठी मदत होत आहे.मधमाश्या पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून सह्याद्रीच्या रांगांमधील कोल्हापूर जिल्ह्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील १२ही तालुक्यांतील मधपाळ शेतकरी सातेरी मधमाश्यापालन करून सेंद्रिय आणि शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलन करत आहेत.

  • ३८०० मधपेट्या कार्यरत
  • १२ तालुके
  • ९६ गावे
  • ४११ मधपाळ
  • ३८०० कार्यरत मधपेट्या
  • २०,००० किलो मध संकलन (सातेरी मधमाश्यांपासून)
  • १४,००० किलो मध संकलन (आग्या मधमाश्यांपासून)
  • ३४००० किलो डिसेंबरअखेर एकूण मध संकलन

गाव तालुका प्रशिक्षणार्थी

  • पाटगाव (भुदरगड) २६
  • दाजीपूर (राधानगरी) २३
  • मांडेदुुर्ग (चंदगड) १४
  • एकूण तालुके ३
  • एकूण प्रशिक्षणार्थी ६३

‘मधाचे गाव पाटगाव’मध उद्योगाच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील पाटगावला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नाबार्डच्या सहकार्यातून ‘पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन केली आहे. या माध्यमातून मध निर्मिती प्रक्रिया व विक्री उद्योग, मधाचे ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंग होत आहे.

जिल्ह्यातील ३४ हजार किलो मध हा मधपेट्यांमधून जमा झालेला आहे. स्थानिक बाजारपेठेत मध विकून शिल्लक राहिलेला किंवा विकला न गेलेला मध खादी ग्रामोद्योग विकत घेतो आणि महाबळेश्वर येथील केंद्रात पाठवला जातो. त्यातूनही शेतकऱ्यांना फायदा होतो. -श्रीकांत जौंजाळ, जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी