शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारला धडकी भरेल--शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:52 IST

\पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही,

ठळक मुद्दे कर्नाटकातील सभेला प्रचंड प्रतिसादअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय

पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले,‘नंजूम गौडा, नारायण स्वामी, शरद जोशी, महेंद्रसिंग टिकैत यांच्या उंचीचे देशात शेतकरी नेते आता राहिले नाहीत; परंतु शेतकºयांचे प्रश्न मात्र बिकट झाले आहेत. शेतकºयांबरोबरच शेतकºयांची मुलं-बाळेही आत्महत्या करू लागले आहेत. अशा परिस्थितीत देशातील शेतकºयांनी आणि शेतकरी नेत्यांनी एक होणे ही काळाची गरज आहे. मोदींच्या विश्वासघाताने शेतकरी पेटून उठला आहे तर शिवराजसिंह चौहान सरकारने सहा शेतकºयांचा बळी घेतला आहे. त्यामुळे देशातील शेतकरी नेते एक झाले आहेत आणि त्यातूनच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय झाला. देशाच्या कानाकोपºयातील शेतकºयांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे.’

या देशातला शेतकºयांमध्ये भिकाºयाला राजा करण्याची जशी ताकत आहे तशीच राजाला भिकारी करण्याचीही ताकत आहे हे कोणी विसरू नये. आपली लढाई ही कौरवांच्या विरोधातली आहे म्हणूनच येत्या २० नोव्हेंबरला कुरूक्षेत्राला म्हणजेच दिल्लीला देशाच्या कानाकोपºयांतून शेतकरी निर्णायक लढ्यासाठी जमणार आहेत. कर्नाटकला शेतकरी चळवळीचा मोठा इतिहास आहे तेव्हा कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने आपली ताकद दिल्लीत दाखवा, असेही आवाहन खा. शेट्टी यांनी केले.कर्नाटकातील पांडवपुरा येथील किसान सभेत हजारो शेतकºयांसमोर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी.