शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारला धडकी भरेल--शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:52 IST

\पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही,

ठळक मुद्दे कर्नाटकातील सभेला प्रचंड प्रतिसादअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय

पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले,‘नंजूम गौडा, नारायण स्वामी, शरद जोशी, महेंद्रसिंग टिकैत यांच्या उंचीचे देशात शेतकरी नेते आता राहिले नाहीत; परंतु शेतकºयांचे प्रश्न मात्र बिकट झाले आहेत. शेतकºयांबरोबरच शेतकºयांची मुलं-बाळेही आत्महत्या करू लागले आहेत. अशा परिस्थितीत देशातील शेतकºयांनी आणि शेतकरी नेत्यांनी एक होणे ही काळाची गरज आहे. मोदींच्या विश्वासघाताने शेतकरी पेटून उठला आहे तर शिवराजसिंह चौहान सरकारने सहा शेतकºयांचा बळी घेतला आहे. त्यामुळे देशातील शेतकरी नेते एक झाले आहेत आणि त्यातूनच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय झाला. देशाच्या कानाकोपºयातील शेतकºयांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे.’

या देशातला शेतकºयांमध्ये भिकाºयाला राजा करण्याची जशी ताकत आहे तशीच राजाला भिकारी करण्याचीही ताकत आहे हे कोणी विसरू नये. आपली लढाई ही कौरवांच्या विरोधातली आहे म्हणूनच येत्या २० नोव्हेंबरला कुरूक्षेत्राला म्हणजेच दिल्लीला देशाच्या कानाकोपºयांतून शेतकरी निर्णायक लढ्यासाठी जमणार आहेत. कर्नाटकला शेतकरी चळवळीचा मोठा इतिहास आहे तेव्हा कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने आपली ताकद दिल्लीत दाखवा, असेही आवाहन खा. शेट्टी यांनी केले.कर्नाटकातील पांडवपुरा येथील किसान सभेत हजारो शेतकºयांसमोर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी.