शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या इतिहासाने माथी भडकविण्याचे काम

By admin | Updated: April 9, 2015 00:05 IST

जितेंद्र आव्हाड : दाभोळकर, पानसरेंच्या हत्येतून बोध घेण्याची गरज

कसबा तारळे : शाहू महाराजाच्या पुरोगामी कोल्हापुरात कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्या दुर्दैवी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंदराव पानसरे हत्येपासून बोध घेणे गरजेचे आहे. आज इतिहास बिघडविण्याचे कार्य सुरू असून, खोटा इतिहास जनतेसमोर आणला जात आहे. तो इतिहास माथी भडकाविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.कंथेवाडी (ता. राधानगरी) येथे जनता दलाचे दिवंगत माजी आमदार शंकरराव धोंडी पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.विद्यालयाच्या प्रांगणातील शंकरराव धोंडी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार के. पी. पाटील, संपतराव पवार-पाटील, श्रीपतराव शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य ए. वाय. पाटील यांनी अभिवादन केले. जनता दलाचे राज्य सचिव शिवाजीराव परुळेकर यांनी स्वागत केले. ‘भोगावती’चे संचालक वसंतराव पाटील यांनी (कै.) शंकरराव धोंडी पाटील यांच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकात घेताना, त्यांनी समाजातील दीन-दलित, उपेक्षित धरणग्रस्त यांच्यासाठी आमदारकी कशी पणाला लावली, त्यांचे संघर्षमय जीवन फक्त बहुजन समाजासाठी होते, असे सांगितले.तालुका संघाचे विठ्ठलराव खोराटे, ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण सोनाळकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन चौगुले, माजी सभापती संजयसिंह कलिकते, वंदना पाटील, शरद पाडळकर, श्रीकांत साळोखे, सरपंच रामचंद्र पाटील, जनता दलाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव मुसळे, संभाजीराव पाटील, माजी उपसभापती अजित पोवार, मानसिंग पाटील, सुरेश शिपूरकर, आदी उपस्थित होते. टी. एल किल्लेदार यांनी सूत्रसंचालन, तर बी. जी. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)