शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

आमशीत बारा तासांत दोन जिवलग मित्रांची एक्झिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ : आमशी (ता. करवीर) येथील शिवाजी देवबा पाटील (८२) व ज्ञानू सखाराम पाटील (७५) या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगरूळ : आमशी (ता. करवीर) येथील शिवाजी देवबा पाटील (८२) व ज्ञानू सखाराम पाटील (७५) या दोन जिवलग मित्रांच्या बारा तासांच्या आत झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हे दोघे नात्याने चुलत भाऊ असले तरी गेल्या चाळीस वर्षांत त्यांच्यात असलेली मैत्री इतकी घट्ट होती की, एका मित्राचे निधन झाल्यानंतर दुसरा मित्राने बारा तासांच्या आतच हृदयविकाराच्या धक्क्याने जगाचा निरोप घेतला.

शिवाजी पाटील यांचे मंगळवारी (दि. २०) दुपारी दोन वाजता हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. ही बातमी त्यांचे जिवलग मत्र ज्ञानू पाटील यांना समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. मित्राचा विरह त्यांना सहन न झाल्याने त्यांचा अवघ्या बारा तासांत हृदयविकाराने मृत्यू झाला. शेतातील काम असोत अथवा गावातील सामाजिक काम ‘शिवा-ज्ञानू’ची जोडी नेहमी पुढे असायची, नात्याने चुलत भाऊ असले तरी गेली चाळीस वर्षे जिवलग मित्रांप्रमाणे राहिले, त्यामुळेच दोघांनीही सोबतच जगाचा निरोप घेतला.