शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : वन परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे दरवर्षी कित्येक वन्यप्राण्यांचा जीव जातो. हे रोखण्यासाठी वन विभागाने ...

कोल्हापूर : वन परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे दरवर्षी कित्येक वन्यप्राण्यांचा जीव जातो. हे रोखण्यासाठी वन विभागाने सातत्याने नागरिकांचे प्रबोधन करावे, असे मत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त ताराबाई पार्क येथील वनविभागाच्या कार्यालयात आरटीओतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गाजरे म्हणाले, जंगल परिसरातून जाणारा रस्ता निर्मनुष्य असतो. त्यामुळे अनेकदा वाहनचालक आपले वाहन भरधाव चालवितात. अशा वेळी अचानक रस्त्यावर आलेला वन्यजिवाचा अपघातात जीव जातो. त्यामुळे नागरिकांनीही वन परिसरातून जाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. नागरिकांचेही प्रबोधन करण्याचे काम सातत्याने वनविभागातील कर्मचाऱ्यांनीही करावे. यावेळी वनअधिकारी सुधीर सोनावले, नंदकुमार नलवडे, प्रियांका दळवी, रवींद्र सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.