शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

दरवर्षी हजारो सेट-नेटधारक बेरोजगारीच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:51 IST

कोल्हापूर : एकीकडे एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा वाढलेला कल, राष्ट्रीय

ठळक मुद्दे भरती बंदीचा परिणाम : सरकारविरोधात वाढता रोष; अनेकांचे करिअर पणाला

संतोष मिठारी ।कोल्हापूर : एकीकडे एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा वाढलेला कल, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) व राज्य पात्रता परीक्षा (सेट) यामध्ये उत्तीर्णतेची वाढलेली टक्केवारी आणि दुसरीकडे सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी गेल्या सहा वर्षांपासून असलेली बंदी यामुळे शिक्षणक्षेत्रातील बेरोजगारांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. तरीही शासनाला याबाबत गांभीर्य आलेले नाही.

सध्या विद्यापीठामध्ये पीएच. डी.च्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षे लागतात. त्यामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यासह नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सहायक प्राध्यापकपदाच्या नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाºया उमेदवारांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. सहायक प्राध्यापक होण्याची पूर्ण पात्रता असूनही नोकरी मिळत नाही.काही सी.एच.बी.धारक हे वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत. किमान दहा वर्षे तरी कायमस्वरूपी नोकरी करून काहीसे सुखाने जगता येईल, या आशेने ‘सीएचबी’वर कार्यरत आहेत. सहायक प्राध्यापकांची ९ हजार ५११ पदे रिक्त असूनही भरती करीत नसल्याने राज्य सरकारविरोधात बेरोजगारांचा रोष वाढत आहे.समन्वय महत्त्वाचाशासनाकडून पदभरतीला मान्यता दिली जात नाही. आतापर्यंत किती विद्यार्थी नेट-सेट उत्तीर्ण झाले आहेत, याची कोणतीही माहिती यूजीसी, राज्य शासनाकडे उपलब्ध नाही.एखाद्या विषयाचा दर्जा वाढवायचा असेल, तर यूजीसी आणि शासनामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.आत्महत्येचा प्रयत्न ?मुखेड (ता. नांदेड) येथील एका विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाºया प्रा. बाबूराव पवळे यांना गेल्या चार वर्षांपासून वेतन मिळाले नसल्याने आॅगस्ट २०१७ मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.