शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दरवर्षी २० हजार विविध बियांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:17 IST

कोल्हापूर : ‘आपण समाजाचं देणं लागतो’ या उक्तीप्रमाणे काही माणसं निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतात. असेच एक ध्येयवेडे आहेत पर्यावरणीप्रेमी पिशवी (ता. शाहूवाडी) येथील मानसिंग पाटील. ते प्रत्येकवर्षी २० हजार बिया गोळा करून त्याचे रोपण करतात. गत तीन वर्षांपासून ते हा उपक्रमराबवित असून, इतरांसाठी तो उपफक्रम प्रेरणादायी आहे.मानसिंग ...

कोल्हापूर : ‘आपण समाजाचं देणं लागतो’ या उक्तीप्रमाणे काही माणसं निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतात. असेच एक ध्येयवेडे आहेत पर्यावरणीप्रेमी पिशवी (ता. शाहूवाडी) येथील मानसिंग पाटील. ते प्रत्येकवर्षी २० हजार बिया गोळा करून त्याचे रोपण करतात. गत तीन वर्षांपासून ते हा उपक्रमराबवित असून, इतरांसाठी तो उपफक्रम प्रेरणादायी आहे.मानसिंग मधुकर पाटील यांनी एम. ए., बी.पी.एड., एम.फिल. केले आहे. मात्र, नोकरीच्या मागे न लागता युवकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांनी बांबवडे येथे व्यायामशाळा सुरू केली. त्यांना ट्रेकिंगचीही आवड आहे. यातूनच पर्यावरण रक्षणासाठी वर्षभरात २० हजार बिया जमा करण्याचा संकल्प केला. यातूनच ट्रेकिंगला गेल्यावर मिळेल त्या बिया गोळा करतात. नवरात्र उत्सवात भक्तांनी विविध फळे खाऊन फेकून दिलेल्या बिया गोळा करतात. या सर्व बिया खराब होऊ नयेत यासाठी स्वच्छ धुऊन, औषध फवारणी करून पॅकबंद पिशव्यांमध्ये साठवितात. पावसाळा सुरू झाला की, ते या बियांचे माळरानासह रोपण करतात. त्यांना अजय पाटील सहकार्य करतात.वाढदिवसाचा खर्च सामाजिक संस्थेसमानसिंग पाटील यांनी मुलगा मानस याच्या वाढदिवसाला येणाऱ्या खर्चाची सर्व रक्कम भैरवनाथ पर्यावरण व सामाजिक संस्थेस देतात. केक, फुगे, रोषणाई, जेवणावळी यावर होणाºया वायफळ खर्चाला फाटा देत ते सामाजिक कार्यातून मुलाच्या वाढदिवसाचा क्षण अविस्मरणीय बनवितात.