शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार द्या, अन्यथा विमानतळावर प्रवाशी रोखू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:53 IST

कोल्हापूर : येथील विमानतळावर भूमिपूत्रांना रोजगार द्यावा, अन्यथा विमानतळावर प्रवाशांना रोखू अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ...

ठळक मुद्देस्थानिक भूमिपूत्रांना रोजगार द्या, अन्यथा विमानतळावर प्रवाशी रोखू शिवसेनेतर्फे इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : येथील विमानतळावर भूमिपूत्रांना रोजगार द्यावा, अन्यथा विमानतळावर प्रवाशांना रोखू अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना जिल्हाधिकारी देसाई यांनी या प्रश्नावर विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.सध्या विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये मुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव, गोकूळ शिरगाव गावातील शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. याशिवाय ग्रामपंचायतच्या ताब्यातील ७५० एकर क्षेत्र विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे. या गावातील स्थानिकांना आणि जमीन गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना विमानतळावर नोकरी, रोजगार मिळावा.विमानतळ विस्तारीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या ६५ एकर जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट मिळावा, विमानतळात जमीन गेलेल्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, विमानतळ ठिकाणी नोकऱ्या द्याव्यात, संपादित होणाऱ्या ६५ एकरमध्ये १०० ते १२५ वर्षांपासून लक्ष्मीवाडी मातंग वसाहत आहे. हे पूर्णत: बेघर होणार आहे. त्यांचे पुनर्वसन करावे.निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, राजू यादव, विराज पाटील, विनोद खोत, पोपट दांगट, प्रवीण पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAirportविमानतळkolhapurकोल्हापूर