शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

अत्यवस्थ रुग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:31 IST

खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्दे अत्यवस्थ रुग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : मुश्रीफ जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत आढावा बैठक

कोल्हापूर : खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मुश्रीफ यांनी कोविड-१९ बाबत आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रमुख उपस्थित होते. खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णांना बेड उपलब्ध करून देण्याबाबत अधिकारी नेमावेत. नागरिकांनी विशेषत: ग्रामीण भागात मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीसांनी सतर्क राहून कारवाई करावी.

अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील काही रूग्णालये अधिग्रहित करता येतील का याबाबत नियोजन करा. त्याचबरोबर अत्यवस्थ रूग्णांसाठी नवीन यंत्रांची माहिती घेऊन त्याच्या उपयुक्ततेबाबतही माहिती घ्यावी आणि ते मागविण्याबाबत नियोजन करावे. रूग्णांना वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू.

सीपीआरमध्ये क्षमता वाढविण्यासाठी तयारी करा. ग्रामीण भागातील कोविड केंद्रांवर मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास सीपीआरवर वाढणारा ताण कमी होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, आदी उपस्थित होते.ऑक्जिजन टँक बसविण्याची सूचनाप्रत्येक सीसीसीमध्ये एक्सरे काढून त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी बाह्ययंत्रणा नेमण्यात येत आहे. नॉन ऑक्सिजन बेडसाठी जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा करण्यात येत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन टँक बसविण्याबाबतची सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी अधिष्ठाता यांना दिली.लक्षणे दिसताच स्वॅब तपासून उपचार घ्यावेतअद्यापही रूग्ण अंगावर काढत आहेत आणि अत्यवस्थ झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यू होत आहेत. रूग्णांनी लक्षणे दिसताच स्वॅब तपासणी करण्यासाठी पुढे यावे. तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर