शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

आजऱ्यात हत्ती-गव्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:45 IST

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा तालुक्यात यावर्षी मुसळधार पावसातच हत्ती आणि गव्यांचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीसदृश झालेल्या पावसातच हत्ती व गव्यांनी धुमाकुळीचा जोर धरल्याने तीन महिन्यांत अपरिमित असे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.तब्बल ३५ वर्षांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गवे वर्षानुवर्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतकºयांचे कंबरडे ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा तालुक्यात यावर्षी मुसळधार पावसातच हत्ती आणि गव्यांचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीसदृश झालेल्या पावसातच हत्ती व गव्यांनी धुमाकुळीचा जोर धरल्याने तीन महिन्यांत अपरिमित असे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.तब्बल ३५ वर्षांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गवे वर्षानुवर्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतकºयांचे कंबरडे मोडत आहेत. १३ वर्षांपूर्वी हत्तीचे आगमन होऊन हत्तीपासून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.गेल्या तीन दशकात प्रथमच यंदा जून ते आॅगस्टअखेर सलग तीन महिने पावसाने धुमाकूळ घालून तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविण्याबरोबर ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात न येणारे गवे पावसातच पिकांची नासधूस करत आहेत. १३ वर्षांत पावसाळ्यात दर्शन न देणाºया हत्तीने यावर्षी मुसळधार पाावसात पिकांची धुलाई केली आहे.पावसामुळे पिकांचे नुकसान होत असतानाच हत्ती आणि गव्यांनीही धुमाकुळीचा जोर धरला. त्यामुळे पश्चिम भागातील मसोली, हाळोली, देवर्डे, वेळवट्टी, पेरणोली, कोरीवडे, गवसे, दाभिल, शेळप, आंबाडे, किटवडे, घाटकरवाडी आदी गावांत प्रामुख्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तीन महिन्यांत शेतकºयांचे पिकांचे नुकसान हत्ती व गव्यांनी केले आहे.शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचितपश्चिम भागांतील विशेषत: मसोली, हाळोली, वेळवट्टी या परिसरात हत्तीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. पेरणोली, देवर्डे, नावलकरवाडी, दाभिल, गवसे, आंबोड, किटवडे परिसरात गव्यापासून मोठे नुकसान झाले असताना अद्याप पंचनामा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.नागरी वस्तीत सांबरवेळवट्टीनजीक दोनवेळ सांबराचे दर्शन झाले. हत्ती, गव्यानंतर आता सांबरही नागरी वस्तीजवळ आले आहे. सांबर बिथरलेले किंवा जखमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने त्याची देखभाल करून पुन्हा जंगलात सोडण्याची मागणी होत आहे.