शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आजऱ्यात हत्ती-गव्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:45 IST

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा तालुक्यात यावर्षी मुसळधार पावसातच हत्ती आणि गव्यांचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीसदृश झालेल्या पावसातच हत्ती व गव्यांनी धुमाकुळीचा जोर धरल्याने तीन महिन्यांत अपरिमित असे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.तब्बल ३५ वर्षांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गवे वर्षानुवर्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतकºयांचे कंबरडे ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा तालुक्यात यावर्षी मुसळधार पावसातच हत्ती आणि गव्यांचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीसदृश झालेल्या पावसातच हत्ती व गव्यांनी धुमाकुळीचा जोर धरल्याने तीन महिन्यांत अपरिमित असे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.तब्बल ३५ वर्षांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गवे वर्षानुवर्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतकºयांचे कंबरडे मोडत आहेत. १३ वर्षांपूर्वी हत्तीचे आगमन होऊन हत्तीपासून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.गेल्या तीन दशकात प्रथमच यंदा जून ते आॅगस्टअखेर सलग तीन महिने पावसाने धुमाकूळ घालून तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविण्याबरोबर ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात न येणारे गवे पावसातच पिकांची नासधूस करत आहेत. १३ वर्षांत पावसाळ्यात दर्शन न देणाºया हत्तीने यावर्षी मुसळधार पाावसात पिकांची धुलाई केली आहे.पावसामुळे पिकांचे नुकसान होत असतानाच हत्ती आणि गव्यांनीही धुमाकुळीचा जोर धरला. त्यामुळे पश्चिम भागातील मसोली, हाळोली, देवर्डे, वेळवट्टी, पेरणोली, कोरीवडे, गवसे, दाभिल, शेळप, आंबाडे, किटवडे, घाटकरवाडी आदी गावांत प्रामुख्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तीन महिन्यांत शेतकºयांचे पिकांचे नुकसान हत्ती व गव्यांनी केले आहे.शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचितपश्चिम भागांतील विशेषत: मसोली, हाळोली, वेळवट्टी या परिसरात हत्तीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. पेरणोली, देवर्डे, नावलकरवाडी, दाभिल, गवसे, आंबोड, किटवडे परिसरात गव्यापासून मोठे नुकसान झाले असताना अद्याप पंचनामा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.नागरी वस्तीत सांबरवेळवट्टीनजीक दोनवेळ सांबराचे दर्शन झाले. हत्ती, गव्यानंतर आता सांबरही नागरी वस्तीजवळ आले आहे. सांबर बिथरलेले किंवा जखमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने त्याची देखभाल करून पुन्हा जंगलात सोडण्याची मागणी होत आहे.