शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

corona virus-सहा महिन्यांत दीड लाख नागरिकांना ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:15 IST

कोरोनामुळे सुरू असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील १ लाख ४२ हजार ४३० नागरिकांना ई-पास सेवेद्वारे अन्य जिल्ह्यांत जाता आले आहे. या कामात महसूल विभागातील दहाहून अधिक कर्मचारी राबत होते. आता ई-पास सेवा रद्द झाल्याने त्यांची यातून सुटका झाली असून आता त्यांना विभागाच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत दीड लाख नागरिकांना ई-पासआता झाला बंद : महसूल कर्मचाऱ्यांची कामातून सुटका

कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील १ लाख ४२ हजार ४३० नागरिकांना ई-पास सेवेद्वारे अन्य जिल्ह्यांत जाता आले आहे. या कामात महसूल विभागातील दहाहून अधिक कर्मचारी राबत होते. आता ई-पास सेवा रद्द झाल्याने त्यांची यातून सुटका झाली असून आता त्यांना विभागाच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.मार्च महिन्यात केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर तातडीचे कारण असलेल्या नागरिकांना अन्य जिल्हा अथवा राज्यात जाता यावे यासाठी ई-पास सेवा सुरू करण्यात आली. आधी पोलीस प्रशासन आणि नंतर जिल्हा प्रशासनाकडे ही जबाबदारी आली तेव्हापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील दहाहून अधिक कर्मचारी या कामात गुंतले होते. सुरुवातीला काही महिने तहसीलदार संतोष कणसे तर सध्या करमणूक कर अधिकारी रंजना बिचकर यांच्याकडे ई-पास प्रमुख म्हणून ही जबाबदारी होती.

गेली सहा महिने हे काम करताना कधी एकदा या जबाबदारीतून आमची सुटका होते, अशीच येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता झाली होती. अखेर राज्य शासनाने ३१ ऑगस्टच्या अध्यादेशात ई-पास रद्द केल्याने आता ई-पास वितरणात अडकलेले कर्मचारी त्यांच्या विभागाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकणार आहेत.महिना           मंजूर पास               नामंजूर पास

  • मार्च                       ५५२               १०२७
  • एप्रिल       १ हजार ६५४               २९ हजार ९३१
  • मे              ३० हजार ५४७             ४१ हजार ९७५
  • जून          ४९ हजार ९९३             ४१ हजार ४१६
  • जुलै          २५ हजार ९९५             ४२ हजार १२९
  • ऑगस्ट    ३३ हजार ६८५             २५ हजार ६४८
  • सप्टेंबर                  ० ४               ०८

एकूण १ लाख ४२ हजार ४३० १ लाख ८२ हजार १३४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी