शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

प्रसारमाध्यमांचा वाईट प्रवृत्तींवर धाक

By admin | Updated: April 23, 2015 00:28 IST

सतीश पत्की : महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे पत्रकारांचा गौरव

कोल्हापूर : समाजातील वाईट प्रवृत्तींवर माध्यमाचा धाक आहे, त्यांच्यामुळेच सर्वसामान्यांना न्याय मिळतो, असे प्रतिपादन विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी केले. येथील महालक्ष्मी भक्त मंडळ संचलित धर्मशाळेच्या ६१व्या वर्धापनदिनी कोल्हापुरातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पत्की बोलत होते. समाजात पत्रकार आहेत म्हणून चांगल्या गोष्टींचे कौतुक होते आणि वाईट गोष्टींचा पर्दाफाश होतो. समाजातील उपेक्षित घटकांना, पीडितांना त्यांच्यामुळे न्याय मिळतो हे वास्तव आहे. वाईट प्रवृत्तींवर पत्रकारांचा अंकुश असणे ही विशेष बाब आहे, असे डॉ. पत्की म्हणाले. यावेळी भारत चव्हाण (लोकमत), शरद तांबट (मुक्त पत्रकार), सचिन ठिकपुर्ले (पुढारी), बाळासाहेब पाटोळे (पुण्यनगरी), राजेश मोरे (सकाळ), अमरसिंह पाटील (बी न्यूज), शीतल धनवडे (सामना), अमित गद्रे (महाराष्ट्र टाईम्स), अमोल माळी (बी न्यूज), सुभाष गायकवाड (एस न्यूज), अश्विनी टेंभे (केसरी), पूजा मराठे (पुढारी), संग्राम काटकर (तरुण भारत), विश्वास कोरे (दूरदर्शन) आदींचा गौरव करण्यात आला. े यावेळी राजू मेवेकरी, अध्यक्ष नंदकुमार मराठे, राजाभाऊ जोशी उपस्थित होते.