शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका

By admin | Updated: February 13, 2015 23:41 IST

‘वॉर आॅफ दि वर्ड’मध्ये मंथन : ‘लोकमत युवा नेक्स्ट’, ‘नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस’तर्फे आयोजन

कोल्हापूर : व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकमुळे परस्परांतील संवाद मूक झाला आहे, अनावश्यक कॉमेंट पास होत आहे हे खरे आहे़. पण या सोशल मीडियाकडे ज्ञानार्जनाचे आणि जलद संवादाचे व्यासपीठ म्हणून पाहिले तर तो उपयुक्त ठरेल़ अशी मतमतांतरे शुक्रवारी कदमवाडी येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये ऐकायला मिळाली़ निमित्त होते ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि ‘नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस’तर्फे शुक्र वारी झालेल्या ‘सोशल नेटवर्किंग आयुष्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे का?’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेचे़सुमारे दोन तास चाललेल्या या चर्चेमध्ये सुमारे चाळीस विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली़ व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकमुळे आजूबाजूच्या जगाचा विसर पडला आहे, अनावश्यक कॉमेंटमुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे, अशी भूमिका काहींनी मांडली़ त्यावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला सोशल मीडियामुळेच व्यापक पाठिंबा मिळाला, राजकारण्यांनासुद्धा या माध्यमामुळे युवावर्गाच्या मतांचा आदर करावा लागतो, असा जोरदार युक्तिवादही करण्यात आला़ सोशल मीडियाबरोबरच स्त्री या देशात सुरक्षित आहे का, आजची शिक्षण व्यवस्था या विषयावरही विद्यार्थ्यांनी रोखठोक मते मांडली़ स्पर्धेत प्रथमेश झुरळे याने प्रथम, तर सोनाली सदरे आणि राहुल देसाई यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला़ परीक्षक म्हणून प्रा़ शबाना मेमन, प्रसन्न करमरकर यांनी काम पाहिले़ यावेळी प्रा़ के. एम़ आलास्कर, नेटसॉफ्टचे विजय सादळेकर, आदी उपस्थित होते़ लोकमत युवा नेक्स्ट आणि नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीसतर्फे शुक्र वारी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉर आॅफ दि वर्ड’ या वादविवाद स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक