शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका

By admin | Updated: February 13, 2015 23:41 IST

‘वॉर आॅफ दि वर्ड’मध्ये मंथन : ‘लोकमत युवा नेक्स्ट’, ‘नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस’तर्फे आयोजन

कोल्हापूर : व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकमुळे परस्परांतील संवाद मूक झाला आहे, अनावश्यक कॉमेंट पास होत आहे हे खरे आहे़. पण या सोशल मीडियाकडे ज्ञानार्जनाचे आणि जलद संवादाचे व्यासपीठ म्हणून पाहिले तर तो उपयुक्त ठरेल़ अशी मतमतांतरे शुक्रवारी कदमवाडी येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये ऐकायला मिळाली़ निमित्त होते ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि ‘नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस’तर्फे शुक्र वारी झालेल्या ‘सोशल नेटवर्किंग आयुष्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे का?’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेचे़सुमारे दोन तास चाललेल्या या चर्चेमध्ये सुमारे चाळीस विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली़ व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकमुळे आजूबाजूच्या जगाचा विसर पडला आहे, अनावश्यक कॉमेंटमुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे, अशी भूमिका काहींनी मांडली़ त्यावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला सोशल मीडियामुळेच व्यापक पाठिंबा मिळाला, राजकारण्यांनासुद्धा या माध्यमामुळे युवावर्गाच्या मतांचा आदर करावा लागतो, असा जोरदार युक्तिवादही करण्यात आला़ सोशल मीडियाबरोबरच स्त्री या देशात सुरक्षित आहे का, आजची शिक्षण व्यवस्था या विषयावरही विद्यार्थ्यांनी रोखठोक मते मांडली़ स्पर्धेत प्रथमेश झुरळे याने प्रथम, तर सोनाली सदरे आणि राहुल देसाई यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला़ परीक्षक म्हणून प्रा़ शबाना मेमन, प्रसन्न करमरकर यांनी काम पाहिले़ यावेळी प्रा़ के. एम़ आलास्कर, नेटसॉफ्टचे विजय सादळेकर, आदी उपस्थित होते़ लोकमत युवा नेक्स्ट आणि नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीसतर्फे शुक्र वारी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉर आॅफ दि वर्ड’ या वादविवाद स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक