शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

डॉल्बी लावणाºयांची हयगय नाही : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 14:27 IST

कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणाºयांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शुक्रवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी येथे घडलेल्या प्रकाराने दु:ख झाल्याचेही सांगितले. समाज एकत्र यावा, त्यातून प्रबोधन ...

ठळक मुद्देराजारामपुरीतील प्रकाराचे दु:ख पोलीस कठोर भूमिका बजावणारमंडळांनी कायदा समजावून घेऊन शांततेत गणेशोत्सव पार पाडावाहरियाणातील घटनेने धक्का

कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणाºयांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शुक्रवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी येथे घडलेल्या प्रकाराने दु:ख झाल्याचेही सांगितले. समाज एकत्र यावा, त्यातून प्रबोधन व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सवासारख्या आनंदाच्या क्षणी गाणी कोणती लावावीत, वाद्ये कोणती वाजवावीत हा मंडळांचा प्रश्न आहे. पण त्यामुळे समाजाला त्रास व  धोका होईल, असे करणे चुकीचे आहे.

गणेशोत्सवाला शंभर वर्षे पुर्ण झाल्याने नाना पाटेकर यांच्या सारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. तरीही असे प्रकार घडत असतील तर काय बोलावे. आगामी दहा दिवस गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणूकही शांततेत पार पाडावी. मिरवणूक व वाद्यांबाबत पोलीस शनिवारी सगळ्या मंडळांना परिपत्रक काढणार आहेत. तरीही डॉल्बी लावण्याचा कोणी प्रयत्न  केला तर प्रशासन हयगय करणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. डॉल्बी बाबतची कलमे पाहिली तर त्यामध्ये अनेक तरूणांची आयुष्य बरबाद होतील, पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. त्यामुळे मंडळांनी कायदा समजावून घेऊन शांततेत गणेशोत्सव पार पाडावा, असे आवाहन करत जे कायदा पाळणार नाहीत त्यांच्याबाबतीत कठोर भूमिका घ्यावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. हरियाणातील घटनेने धक्काहरियाणा व पंजाब मध्ये राम रहीम सिंग यांच्या शिक्षेवरून घडलेला हिसांचाराची घटना निश्चितच धक्कादायक आहे. महाराष्टÑातही त्यांचे काही अनुयायी असल्याने असा प्रकार होऊ नये, यासाठी सरकार सज्ज असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.