शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्हा काँग्रेसमध्ये टोळी करून डावलले

By admin | Updated: April 2, 2017 00:39 IST

प्रकाश आवाडे : निर्णय घेतला नसता तर गट नेस्तनाबूत झाला असता

इचलकरंजी : आवाडे गटाने घेतलेला निर्णय योग्य असून, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. हा निर्णय आता घेतला नसता तर आमचा गट नेस्तनाबूत झाला असता. जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या दळभद्री नेत्यांनी टोळी करून आवाडेंना डावलले. त्याचा हिशेब चुकता करून आज जिल्हा परिषदेत आम्ही महत्त्वाच्या भूमिकेत आहोत, असे मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.कॉँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याच्या एकसष्टी समारंभानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आवाडे पुढे म्हणाले, आमच्या दोन सदस्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य एकत्रित असून, जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीतही आमची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालण्याचे दिवस गेले असून, आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. आम्ही नव्याने वाट तयार केली असून, त्या वाटेवरून वाटचाल करीत लवकरच त्याचा हाय-वे केला जाणार आहे.कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या नेतेमंडळींनी कॉँग्रेसची पार्श्वभूमी व इतिहास विसरला असल्याची टीका केली. तसेच जिल्हा कॉँग्रेसमध्ये इचलकरंजी कॉँग्रेसचे योगदान पूर्वीपासूनच मोलाचे राहिले आहे. याचा विसर पडल्याने तसेच व्यक्तीद्वेषातून डावलल्याची खंत व्यक्त केली. यावेळी राहुल आवाडे, प्रकाश मोरे, अशोक आरगे, शशांक बावचकर, आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)