शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

साईसम्राट इन्स्टिटयूटतर्फे रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जागितक पर्यावरणाचा समताेल बिघडत असून पर्यावरणाला दैवत मानून त्याच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साईसम्राट इन्स्टिटयूट, ...

कोल्हापूर : जागितक पर्यावरणाचा समताेल बिघडत असून पर्यावरणाला दैवत मानून त्याच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साईसम्राट इन्स्टिटयूट, साईसम्राट अर्बन, सुपर्ब चहा व विविध उद्योगांचे प्रवर्तक विश्वस्त धैर्यशील विजयसिंह पाटील यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून धैर्यशील पाटील यांनी वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत हाेते.

सम्राट पाटील म्हणाले, शेतकरी बांधव राबराब राबत आहेत. त्यामुळे शेतकरी व पर्यावरण यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी साईसम्राटकडून वृक्ष वितरण व वृक्ष लागवड केली जाते. यावेळी संचालक विलास झाडे, दिगंबर माळी, अवधूत पाटील, पंडित निकम, प्रा. संपत पाटील, प्रा. हणमंत काळे, ग्रामविकास अधिकारी बी. बी. पवार, तलाठी सचिन सावंत, राजेंद्र पाटील, विजय घोरपडे, सागर मोरे, राजू थोरात, जयवंत पाटील, संजय बनसोडे व तांबवे गावातील शेतकरी, उत्पादक उत्साहाने उपस्थित होते.

फोटो ओळी : साईसम्राट इन्स्टिटयूट,साईसम्राट अर्बन, सुपर्ब चहा व विविध उद्योगांच्यावतीने रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी धैर्यशील पाटील, सम्राट पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१६०८२०२१-कोल-साईसम्राट)