शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

‘धनगरवाडा’ वास्तववादी वेदनेचे चित्रण

By admin | Updated: November 20, 2015 00:26 IST

समीर आठल्ये : चित्रपटातील कलाकारांची लोकमत कार्यालयाला भेट

कोल्हापूर : ‘धनगरवाडा’ या चित्रपटात डंगे धनगर समाजाच्या वास्तववादी परिस्थितीचे चित्रण असून, तो रसिकांच्या पसंतीस नक्की उतरेल, असा विश्वास दिग्दर्शक समीर आठल्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ‘धनगरवाडा’ या चित्रपटातील कलाकारांनी गुरुवारी (दि. १९) लोकमत शहर कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण सर्व ऋतुंमध्ये खऱ्या धनगरवाड्यावर जाऊन केले आहे. त्यामध्ये धनगर समाजाच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी निर्मात्या अलका कुबल, विजय दळवी, कलाकार पल्लवी पाटील, वरद चव्हाण उपस्थित होते. यावेळी पल्लवी पाटील म्हणाल्या, ‘गौरी ही माझी चित्रपटातील निरागस आणि तितकीच बंडखोर व्यक्तिरेखा साकारताना भाषेपासून प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतली आहे. वरद चव्हाण यांनी सुरुवातीला शांत असणारा; पण नंतर बंडखोर बनलेला बिऱ्या धनगर साकारणे हे एक आव्हान होते’, असे नमूद केले. यावेळी ‘लोकमत’चे उपप्रबंधक मनुष्यबळ आणि प्रशासन विभाग संतोष साखरे यांनी पुष्पगुच्छ देऊन ‘धनगरवाडा’ चित्रपटाच्या टीमचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’चे कर्मचारी उपस्थित होते.