शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

देऊळबंद राजकीय धुरळा बातमी जोडबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST

गेली दीड वर्षे मंदिरे बंद आहेत, त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल, बारमध्ये लोकांना मास्क काढावा ...

गेली दीड वर्षे मंदिरे बंद आहेत, त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल, बारमध्ये लोकांना मास्क काढावा लागतो, तिथेच एकाच साहित्याला अनेकजण हाताळतात. बाजारपेठांमध्ये कोणतेही निर्बंध पाळले जात नाहीत. असे असताना फक्त मंदिरांमध्येच कोरोना होतो, असे सरकारला वाटते का, तिथे भाविक फक्त हात जोडेल, दोन घटका शांत होऊन निघून जाईल. हवं तर एन्ट्री, एक्झीट वेगळी ठेवा, एकाचवेळी मोजक्या लोकांना प्रवेश द्या, नियम पाळण्याची सक्ती करा; पण आता मंदिरे उघडली पाहिजेत.

राहुल चिकोडे (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष)

----

हजार कोटींची उलाढाल ठप्प

श्रावणापासून सणांना सुरुवात होते. पुढे अगदी दिवाळी संपेपर्यंत मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. आर्थिक उलाढाल होते. एकट्या अंबाबाई मंदिरावर हॉटेल, निवासी संकुल, फूल-हारवाले, पूजा साहित्य विक्रेते, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, मिठाई, रिक्षाचालक, टपरीवाले, फेरीवाले असे अनेक घटक अवलंबून आहेत. देवस्थान समितीला वर्षाला २० ते २५ कोटींचे उत्पन्न मिळते. मंदिर बंद असल्याने ही उलाढाल थांबली आहे.

---