शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

निकृष्ट गहू, तूरडाळीचा पुरवठा महाराष्ट्रात नको, केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 11:37 IST

‘एफसीआय’कडून रंगहीन, दुर्गंधीयुक्त निकृष्ट गहू तसेच निकृष्ट तूरडाळीचा पुरवठा महाराष्ट्रासाठी झाला आहे. हा गहू आणि तूरडाळ दुकानांमधून विक्री झाल्यास ग्राहकांचा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा थांबवावा व चांगल्या प्रतीचे धान्य द्यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देनिकृष्ट गहू, तूरडाळीचा पुरवठा महाराष्ट्रात नको, केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्र्यांना निवेदनअखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी

कोल्हापूर : ‘एफसीआय’कडून रंगहीन, दुर्गंधीयुक्त निकृष्ट गहू तसेच निकृष्ट तूरडाळीचा पुरवठा महाराष्ट्रासाठी झाला आहे. हा गहू आणि तूरडाळ दुकानांमधून विक्री झाल्यास ग्राहकांचा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा थांबवावा व चांगल्या प्रतीचे धान्य द्यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.संघटनेचे सचिव चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. ‘एफसीआय’कडून निकृष्ट दर्जाची तूरडाळ व निकृष्ट, रंगहीन, दुर्गंधीयुक्त गहू महाराष्ट्रासाठी प्राप्त झाला आहे. त्याचा पुरवठा करू नये, अन्यथा ग्राहकांच्या रोषणाला दुकानदारांना सामोरे जावे लागेल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावर निकृष्ट गहू किंवा तूरडाळीचा पुरवठा केला जाणार नाही, असे आश्वासन मंत्री दानवे-पाटील यांनी दिले.शिष्टमंडळात राज्य दक्षता समितीचे सदस्य राजेश अंबुस्कर, शरद कालेवर, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रासाठी निकृष्ट गहू, तूरडाळीचा पुरवठा करू नये, या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांना नवी दिल्ली येथे सादर करण्यात आले. यावेळी चंद्रकांत यादव, राजेश अंबुस्कर, शरद कालेवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर