शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आठवडाभरानंतर जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

कोल्हापूर एक आठवड्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पहिल्यांदा कमी आला आहे. गेल्या २४ तासांत १३९५ ...

कोल्हापूर एक आठवड्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पहिल्यांदा कमी आला आहे. गेल्या २४ तासांत १३९५ नवीन रुग्ण नोंद झाले असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. हीच संख्या आणखी घटवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका स्वीकारली आहे. नव्या रुग्णांपेक्षा कोरानोमुक्त झालेल्यांची संख्या अधिक असून ती १५२९ इतकी आहे.

जिल्ह्यात २५ मे नंतर पहिल्यांदा १४०० च्या खाली रुग्णसंख्या आली आहे. कोल्हापूर शहर, करवीर आणि हातकणंगले या तीन ठिकाणची रुग्णसंख्या वाढतीच असून या ठिकाणी कोरोना नियंत्रणासाठी जादा परिश्रम घ्यावे लागणार आहेत. कोल्हापूर शहरात ३८७, करवीर तालुक्यात २१८ तर हातकणंगले तालुक्यात १५१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील ४१ जणांचा तर इतर जिल्ह्यातील चौघांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला असून मृतांच्या संख्येत हातकणंगले आघाडीवर आहे. हातकणंगले तालुक्यातील १०, कोल्हापूर शहरातील ८, तर करवीर तालुक्यातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

मृतांची तालुकावार आकडेवारी

हातकणंगले १०

नागाव फाटा, भेंडवडे २, हुपरी, नवे चावरे, सावर्डे, हेर्ले, कोरोची, पेठ वडगाव, लक्ष्मी वसाहत हातकणंगले

कोल्हापूर ०८

शास्त्रीनगर, कोल्हापूर २, वर्षानगर, बिंदू चौक, जवाहरनगर, लक्ष्मीपुरी, टेंबलाईवाडी

करवीर ०७

निगवे खालसा, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव २, दऱ्याचे वडगाव, वाकरे २

शिरोळ ०५

तारदाळ २, अब्दुललाट, मादनाईक मळा जयसिंगपूर, राजापूर

आजरा ०३

दर्डेवाडी, मुमेवाडी, सिरसंगी

गडहिंग्लज ०३

शेंद्री, मुत्नाळ, कडलगे

कागल ०१

मासा बेलेवाडी

भुदरगड ०१

नीळवडे

कागल ०१

निळवडे खुर्द

इचलकरंजी ०१

गणेशनगर

पन्हाळा ०१

वाघवे

इतर जिल्हे ०४

कारदगा, सौंदलगे, नांद्रे, आचरा