शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘अंबाबाई’ आराखड्यावर हिवाळी अधिवेशनात निर्णय : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:42 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावर नागपूरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे६८ कोटींच्या निधीची मागणी भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करता येतील-महेश जाधव

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावर नागपूरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे विकास आराखड्याचा विषय मार्गी लागावा, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान यावर बैठक लावू, अशी ग्वाही दिली.

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांचा ओघ वाढत असून त्यांना मूलभूत सोयी-सुविधांसह अनेक कारणांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर विकास आराखडा तातडीने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, आराखडा अद्यापही मुख्यमंत्र्यांसमोर सादर झाला नसल्याने महापालिका आणि देवस्थान समितीचेही हात बांधले गेले आहेत. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आराखड्याचा मुद्दा उपस्थित केला व ६८ कोटींचा निधी कामांसाठी वर्ग व्हावा, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान महापालिका व देवस्थानच्या पदाधिकाºयांसह बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजुरीचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. त्यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात आराखड्याचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. आराखड्यावर निर्णय होऊन निधी वर्ग झाला तर भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करता येतील.महेश जाधव(अध्यक्ष, प. म. देवस्थान व्यवस्थापन समिती)