शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जिल्ह्यात १५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:48 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार शेतकऱ्यांचे जवळपास १५ ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार शेतकऱ्यांचे जवळपास १५ हजार हेक्टर ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग अशा पिकांचे नुकसान झाले. पंचनाम्यांतून हे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला.यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलै-आॅगस्टदरम्यान तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग अशी उभी पिके पाण्यात राहून अक्षरश: कुजली. याबाबत विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आवाज उठवत तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते; परंतु ते काम अद्याप पूर्ण झाले नव्हते. गतमहिन्यात जिल्हा दौºयावर आलेल्या विभागीय आयुक्तांनाही याबाबत विचारणा केल्यावर त्यांनीही कानावर हात ठेवत जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांच्या मनात हे पंचनामे कधी पूर्ण होणार व त्याचा अहवाल शासनाकडे अहवाल शासनाकडे कधी जाणार? याबाबत साशंकता निर्माण झाली होती.मात्र याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडून विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी पाठविला. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरमधील ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग अशा पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये सुमारे ५३ हजार शेतकºयांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतरच यावर पुढील कार्यवाही होणार आहे.