शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दालमियाने नोकरीत भूमिपूत्रांना संधी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST

निवेदनात म्हटले आहे, कारखाना उभारणीसाठी पोर्ले तर्फ ठाणे आणि आसुर्ले गावातील शेतकऱ्यांनी अल्पदरात देऊन त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या होत्या. ...

निवेदनात म्हटले आहे, कारखाना उभारणीसाठी पोर्ले तर्फ ठाणे आणि आसुर्ले गावातील शेतकऱ्यांनी अल्पदरात देऊन त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यामुळे कारखाना उभारणीत येथील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे.कंपनीने साखर कारखाना, डिस्टलरी आणि सहवीज प्रकल्पात नोकरीसाठी परप्रांतीय आणि परजिल्ह्यातल्यांना संधी देऊन भूमिपूत्रांवर अन्याय केला आहे.स्थानिकांना नोकरीबाबत तांत्रिक कारण सांगून डावलेले असल्याचे अनेक अनुभव आहे. कारखान्यातून निर्मित होणारे प्रदूषणाचा त्रास दोन्ही गावांनी का सोसायचा? असा सवाल निवेदनातून कंपनीला केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाला वाहतूक खर्च कमी असून परिसरातील शेतकऱ्यांना जादा दर देणे गरजेचे आहे. या मागण्याची कंपनीकडून पुर्तता झाली नाही तर दोन्ही गावातून सामुदायिक उठाव करून आंदोलन छेडले जाईल.