शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राधानगरी धरणस्थळावर शाहू जयंती साजरी करणा-या कार्यकर्त्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST

राधानगरी धरणस्थळी शाहूमहाराजांची जयंती कार्यक्रम केल्याप्रकरणी संयोजक संभाजी आरडे यांच्यासह पंधरा लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची ...

राधानगरी धरणस्थळी शाहूमहाराजांची जयंती कार्यक्रम केल्याप्रकरणी संयोजक संभाजी आरडे यांच्यासह पंधरा लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे सुभाष गोविंद पाटील यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमुळे संचारबंधी व अन्य निर्बंध आहेत. लक्ष्मी तलाव येथे गर्दी जमवून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला होता. पोलिसांनी याला परवानगी नाकारून प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती.

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, दीपक मगर, लहू जरग, बाळासाहेब पाटील, भय्या इंगळे, दीपक शिरगावकर, युवराज पाटील, विशाल पाटील, सुभाष जाधव, संतोष कातीवले, महेश पाटील, सुनील पाटील, भूषण पाटील यांच्यासह शंभर ते दीडशे अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.