शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

CoronaVirus Lockdown : शिरोली येथील मजुरांचा उत्तर प्रदेशाकडे जाण्यासाठी आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:07 IST

उत्तरप्रदेशला रेल्वे असल्याच्या गैरसमजातून शिरोली येथील हजारो मजूर गुरुवारी मुलाबाळांसह भर उन्हात कोल्हापुरातील रेल्वेस्थानकाच्या दिशेने चालत जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तावडे हॉटेल, पुलाच्या परिसरातच बॅरेकड‌्स लावून अडविले.

ठळक मुद्देहजारो मजूर गैरसमजातून रेल्वे स्टेशनकडे भर उन्हात चालत तावडे हॉटेल येथे पोलिसांनी अडवले

कोल्हापूर : उत्तरप्रदेशला रेल्वे असल्याच्या गैरसमजातून शिरोली येथील हजारो मजूर गुरुवारी मुलाबाळांसह भर उन्हात कोल्हापुरातील रेल्वेस्थानकाच्या दिशेने चालत जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तावडे हॉटेल, पुलाच्या परिसरातच बॅरेकड‌्स लावून अडविले.

शिये येथील मजूर गेले. मग आम्हाला का पाठवत नाही? अशी त्यांनी भूमिका घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाइं, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी मजुरांना तुमच्यासाठी रेल्वे नसल्याने तुम्ही माघारी जा, असे आवाहन केले. मात्र, मजुरांनी त्याला साफ नकार दिला. दोन तास त्यांनी ठिय्या मारला.

अखेर त्यांना, शुक्रवारी सायंकाळी रेल्वेने गावी पोहोचवले जाईल, असे आश्वासित केले. यानंतर सर्वांना मुस्कान लॉन आणि बुधले हॉल येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. यानंतर वातावरण शांत झाले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर