शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

corona virus -कोरोनामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 16:36 IST

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देकोरोनामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकटकर्फ्यूमुळे सर्व बसेस बंद : आठ लाखांचे नुकसान

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले.कोरोनो विषाणूमुळे राज्य शासनाने नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. तसेच भीतीमुळे स्थानिक नागरिकही फारसे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बस प्रवाशांची संख्या कमी झाली असून, बसेसची संख्या कमी केली आहे.

परिणामी केएमटीला रोज लाखोंचा तोटा होत आहे. यामध्येच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. बस, रेल्वे, एस.टी. बससेवा बंद ठेवण्यात आली होती. के.एम.टी.च्या १०१ बसेस शास्त्रीनगर, बुद्धगार्डन येथील वर्कशॉपमध्ये थांबून होत्या.उत्पन्न नाहीच, तोटा वाढतोयबस बंद राहिल्याने रविवारी आठ लाखांचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांमध्ये अशा प्रकारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने आज, सोमवारपासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे बससेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास कर्मचाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार निघणे अवघड जाणार आहे.

‘केएमटी’कडून आपत्कालीन पथककर्फ्यूमुळे जरी बस बंद असल्या तरी रविवारी केएमटी प्रशासनाकडून १० कर्मचाऱ्यांचे आपत्कालीन पथक नियुक्त केले होते. सार्वजानिक वाहतूक सेवा बंद असल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांना या पथकाने केएमटी बसमधून ‘सीपीआर’मध्ये आणून सोडले. दिवसभरात १४ प्रवाशांना सेवा देण्यात आली. या पथकामध्ये प्रमोद पाटील यांच्यासह पाच चालक, पाच वाहक होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर