शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

corona virus : एका दिवसात २१०० नागरिक कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:46 IST

कोल्हापुरात रविवारी २१०० नागरिक पासद्वारे आले आहेत. सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने आठवडाभर प्रवेश मिळणे शक्य नसल्याने एका दिवसात इतक्या संख्येने लोक आल्याचे चित्र आहे. या नागरिकांना अगोदर पास मंजूर झाला होता, त्यांनाच रविवारी जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला होता.

ठळक मुद्देएका दिवसात २१०० नागरिक कोल्हापुरात मुंबईचा ओघ सुरूच

कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी २१०० नागरिक पासद्वारे आले आहेत. सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने आठवडाभर प्रवेश मिळणे शक्य नसल्याने एका दिवसात इतक्या संख्येने लोक आल्याचे चित्र आहे. या नागरिकांना अगोदर पास मंजूर झाला होता, त्यांनाच रविवारी जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला होता.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून सात दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन आठवड्यांची ई पास सुविधाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतील नागरिकांना कोल्हापुुरात येता येणार नाही.मुंबईचा ओघ सुरूचहे नागरिक मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, पुणे, रायगड, सोलापूर, ठाणे,व अन्य जिल्ह्यांतून आले आहेत. यात सर्वाधिक नागरिक शिरोळ ४२४, हातकणंगले ३७५, आणि करवीर तालुक्यात ३६६ जण आले आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर