शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पश्चिम घाटाचे संवर्धन मानवी जबाबदारी

By admin | Updated: January 6, 2015 21:52 IST

मधुकर बाचूळकर : संत ज्ञानेश्वर व्याख्यानमाला

उत्तूर : निसर्गावर मानवाने अत्याचार केल्यास निसर्गच कोपतो. म्हणून निसर्गाला त्याच्याप्रमाणे वाढू दिले पाहिजे. जैवविधतेने नटलेल्या वनस्पतींचे संरक्षण, संवर्धन करणे ही जबाबदारी मानवाचीच आहे, असे प्रतिपादन डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना पश्चिम घाट संवर्धन आणि संरक्षण या विषयावर बोलत होते. संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे यांच्या हस्ते झाले.बाचूळकर म्हणाले, पश्चिम घाटातील प्राणी, भूप्रदेश, वनस्पती, खजिने महत्त्वाची आहेत. घाटातील अनेक प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास होणे गरजेचे आहे. वनस्पती तयार होण्यासाठी जितकी वर्षे वेळ लागतो; पण ती नष्ट करावयास जादा वेळ लागत नाही.जागतिक तापमानाचा वेग झपाट्याने वाढत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होऊन अनेक देश कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगलतोड, हवेचे वाढते प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. वाढत्या जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत दाखल होत आहे. आता ते आपल्या दारात आले आहे. मानवाचा विकास पर्यावरणावर अवलंबून आहे; पण तो कसा असावा हे आपण सर्वांनी ठरविले पाहिजे. चंदगड, आजरा, सिंधुदुर्ग या भागांत हत्तींचा प्रादुर्भाव, त्याला मिळणाऱ्या पोषक खाद्यामुळे वाढला आहे. याच्याकडे सकारात्मक हत्तींसाठी तो भाग आरक्षित करा, अशी मागणीही पर्यावरतज्ज्ञांनी केली असल्याचे बाचूळकर म्हणाले.पश्चिम घाटात मासे, भूचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, खनिजे, असल्याने ते टिकविणे हे एक आवाहन केले, ते जोपासणे गरजेचे आहे.टी. के. पाटील यांनी स्वागत केले. अतिथी परिचय सदानंद पुंडपळ यांनी केले. सुहास पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)