शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पश्चिम घाटाचे संवर्धन मानवी जबाबदारी

By admin | Updated: January 6, 2015 21:52 IST

मधुकर बाचूळकर : संत ज्ञानेश्वर व्याख्यानमाला

उत्तूर : निसर्गावर मानवाने अत्याचार केल्यास निसर्गच कोपतो. म्हणून निसर्गाला त्याच्याप्रमाणे वाढू दिले पाहिजे. जैवविधतेने नटलेल्या वनस्पतींचे संरक्षण, संवर्धन करणे ही जबाबदारी मानवाचीच आहे, असे प्रतिपादन डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना पश्चिम घाट संवर्धन आणि संरक्षण या विषयावर बोलत होते. संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे यांच्या हस्ते झाले.बाचूळकर म्हणाले, पश्चिम घाटातील प्राणी, भूप्रदेश, वनस्पती, खजिने महत्त्वाची आहेत. घाटातील अनेक प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास होणे गरजेचे आहे. वनस्पती तयार होण्यासाठी जितकी वर्षे वेळ लागतो; पण ती नष्ट करावयास जादा वेळ लागत नाही.जागतिक तापमानाचा वेग झपाट्याने वाढत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होऊन अनेक देश कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगलतोड, हवेचे वाढते प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. वाढत्या जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत दाखल होत आहे. आता ते आपल्या दारात आले आहे. मानवाचा विकास पर्यावरणावर अवलंबून आहे; पण तो कसा असावा हे आपण सर्वांनी ठरविले पाहिजे. चंदगड, आजरा, सिंधुदुर्ग या भागांत हत्तींचा प्रादुर्भाव, त्याला मिळणाऱ्या पोषक खाद्यामुळे वाढला आहे. याच्याकडे सकारात्मक हत्तींसाठी तो भाग आरक्षित करा, अशी मागणीही पर्यावरतज्ज्ञांनी केली असल्याचे बाचूळकर म्हणाले.पश्चिम घाटात मासे, भूचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, खनिजे, असल्याने ते टिकविणे हे एक आवाहन केले, ते जोपासणे गरजेचे आहे.टी. के. पाटील यांनी स्वागत केले. अतिथी परिचय सदानंद पुंडपळ यांनी केले. सुहास पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)