शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

प्रोत्साहन अनुदानाबाबत संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 21:41 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील प्रोत्साहनपर अनुदानाबाबत जिल्'ात संभ्रमावस्था पसरली आहे

ठळक मुद्देमार्च २०१७ अखेर उचलीची जुलैमध्ये परतफेड कशी करायचीजिल्'ातील ७० टक्के शेतकरी अनुदान योजनेच्या बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क --राजाराम लोंढे, ---कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील प्रोत्साहनपर अनुदानाबाबत जिल्'ात संभ्रमावस्था पसरली आहे. सन २०१५ ते २०१६ आर्थिक वर्षात नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना हे अनुदान मिळणार आहे, पण त्यासाठी त्यांना सन २०१६-१७ मध्ये उचल केलेले कर्ज जुलै २०१७ पर्यंत भरणारेच पात्र ठरणार आहेत. जुलै २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत उचल केलेल्या कर्जाची परतफेड जुलै २०१७ मध्ये कशी करायची? हा गुंता असून मुदतीअगोदरच परतफेडीची सक्तीने केल्याने जिल्'ातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकरी अनुदान योजनेच्या बाहेर जाणार आहेत.

राज्यातील आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली. जून २०१६ अखेर थकबाकीदार असणाºया शेतकºयांना दीड लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. केवळ थकबाकीदारांना दिलासा न देता कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांनाही २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला; पण या अनुदानासाठी मार्च २०१६ च्या कर्जाबरोबरच मार्च २०१७ चे कर्जाची जुलै २०१७ अखेर परतफेड करण्याची अट घातली आहे.

ऊसपट्ट्यात साखर कारखान्यांचा हंगाम, त्यातून होणारी वसुलीची प्रक्रिया पाहता येथे ३० जून हा कर्ज परतफेडीची मुदत असते. त्यामुळे जिल्हा बॅँकेशी संबंधित शेतकºयांचे १ जुलैनंतरच खरे वर्ष सुरू होते. त्यामुळे १ जुलै २०१६ ते मार्च २०१७ अखेर उचल केलेल्या कर्जाची जून २०१८ पर्यंत परतफेडीची मुदत आहे; पण प्रोत्साहनपर अनुदानाच्या निकषांनुसार हे कर्ज जुलै २०१७ पर्यंतच परत करावे लागणार होते. कर्ज घेतल्यानंतर तीन महिन्यांतच कसे परत करायचे? मुदतीपूर्वी परतफेड करणे अशक्य झाल्याने जिल्'ातील ७० टक्के शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहणार आहेत. जिल्हा बॅँकेकडून जुलै २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत साधारणत: सहाशे कोटींचे कर्ज वाटप होते. त्यामुळे या कालावधीत उचल करणाºया शेतकºयांना त्याचा फटका बसणार आहे.------------------------------------------------चौकट-कमीत कमी कर्जमाफी देण्यासाठीच प्रयत्नशेतकºयांना निकषांमध्ये जखडून ठेवत कमीत कमी कर्जमाफी देण्याचे धोरण राज्य सरकारचे सुरुवातीपासून आहे. त्यामुळे निकषांच्या चाळणीतून जरी सुटले तर इतर बाबींमध्ये अडकून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची संतप्त भावना शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.अपात्र ११२ कोटींचा गुंताही कायमसन २००९ नंतर वाटप केलेले आणि थकीत असलेल्या शेतकºयांनाच दीड लाख कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे; पण केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील ११२ कोटींचे सन २०१२ मध्ये जिल्हा बॅँकेने सहकार विभागाच्या मान्यतेने पुनर्गठन केले आहे; पण सहकार विभागाच्या म्हणण्यानुसार हे कर्ज सन २००९ पूर्वी उचल केले असल्याने त्या

तात्पुरते पात्र, अपात्रतेचा घोळलेखापरीक्षकांनी तपासणी करून याद्या तयार केल्या तरी तात्पुरते पात्र व अपात्र म्हणून गृहीत धरल्या जाणार आहेत. पात्र, अपात्रवर तक्रारी येईल तसा बदल होणार असल्याने याद्यांचा घोळ लवकर मिटेल असे वाटत नाही. 

सरकारच्या या निर्णयाने प्रामाणिक परतफेड करणाºया शेतकºयांवर अन्याय होणार आहे. सरकार अशीच भूमिका घेणार असेल तर कर्जमाफीची घोषणा फसवीच म्हणावी लागेल.- भरमूण्णा पाटील (माजी राज्यमंत्री)