शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

वाढदिवसानिमित्त खत संकलित करणार

By admin | Updated: May 26, 2017 23:51 IST

चंद्रकांतदादा पाटील : वडणगेत ‘शिवार संवाद’

वडणगे : माझ्या वाढदिवसाला शेतकऱ्यांसाठी खत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याला जमेल तितके खत आणावे. रासायनिक खत नुसते नसावे, त्यामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खत असावे. जेवढे खत जमा होईल तेवढेच खत मी आणि माझी पत्नी स्वत:च्या खर्चाने दहा हजार शेतकऱ्यांना वाटप करणार असल्याचे सांगून श्रीमंतांपेक्षा ज्यांच्या गळ्याला आले आहे, अशा शेतकऱ्यांची दहा-दहा लाख कर्जे असतील तर ते माफ करावे, असे कर्जमाफीसंदर्भात आपले वैयक्तिक मत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. वडणगे (ता. करवीर) येथील साखळकर मळ्यात झालेल्या ‘शिवार संवाद’ सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शासनाच्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विरोधकांचे कर्जमाफीवरून निव्वळ राजकारण करण्याचा हेतू असून, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काहीही देणं-घेणं नाही. यावेळी शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांची निवेदने मंत्री पाटील यांना देण्यात आली. जिल्हा संघटक बाबा देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी के. एस. चौगले, शिवाजी बुवा, संभाजीराव पाटील, श्रीकांत घाटगे, विठ्ठल नांगरे, बाबासो जौंदाळ, सरपंच जयश्री नाईक, डॉ. सुनील बी. पाटील, सुनील पंडित, सचिन चौगले, सुनील परीट, आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा यापूर्वी कधीही उपक्रम झालेला नव्हता. पालकमंत्र्यांनी थेट शेतावर येऊन शासकीय योजनांची माहिती देऊन, अडीअडचणींबाबत संवाद साधण्याचा अभिनव उपक्रम केला त्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत होते.