शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

वडणगे : पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणे भरपाई द्या, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या, अशी मागणी ...

वडणगे : पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणे भरपाई द्या, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ५ सप्टेंबरला कृष्णा-पंचगंगा नदी संगमाजवळ जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनासंदर्भात शेट्टी यांनी वडणगे, प्रयाग चिखली आंबेवाडी, निगवे, भुयेवाडी, शिये येथील परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जलसमाधी आंदोलनाची सुरुवात १ सप्टेंबरपासून क्षेत्र प्रयाग चिखली येथून पदयात्रेने करणार असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली. यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष -जनार्दन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष- वैभव दादा कांबळे, विक्रम पाटील , जि. प. माजी सदस्य बी. एच. पाटील, सरपंच सचिन चौगले, पं. स. सदस्य इंद्रजीत पाटील, राजू पोवार उपस्थित होते.

फोटो : २५ वडणगे शेट्टी

वडणगे (ता. करवीर) येथे स्वाभिमानी संघटनेच्यावतीने नियोजित जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.