शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

थंडीची लाट, पारा १२ अंशावर, चालू हंगामातील नीच्चांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:31 IST

Winter Kolhapur News- उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून कोल्हापुरातही थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशापर्यंत खाली घसरला आहे. हे तापमान चालू हंगामातील नीच्चांकी ठरले आहे. गेल्या वर्षी याचदिवशी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके होते. पारा घसरल्याने जनजीवन गारठले असून दुपारचे ऊन उबदार शालीसारखे वाटत आहे. या महिनाअखेरपर्यंत कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ठळक मुद्देथंडीची लाट, पारा १२ अंशावरचालू हंगामातील नीच्चांकी तापमानाची नोंद

कोल्हापूर : उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून कोल्हापुरातही थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशापर्यंत खाली घसरला आहे. हे तापमान चालू हंगामातील नीच्चांकी ठरले आहे. गेल्या वर्षी याचदिवशी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके होते. पारा घसरल्याने जनजीवन गारठले असून दुपारचे ऊन उबदार शालीसारखे वाटत आहे. या महिनाअखेरपर्यंत कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून अख्खा उत्तर भारत थंडीचा प्रकोप अनुभवत आहे. कोल्हापुरातही गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुनरागमन झाले, पण म्हणावी तशी तीव्रता नव्हती. मात्र, चार दिवसांपासून अचानक कडाका वाढू लागला. रविवार, सोमवारी तर थंडीने कहरच केला. दिवसभर झोंबणारे वारे आणि रात्री कापरे भरवणाऱ्या या थंडीमुळे अवघे जनजीवनच गारठून गेले.

संध्याकाळी पाचपासूनच अंगात कापरे भरण्यास सुरुवात होते. सकाळी दहा वाजेपर्यंत थंडी कायम राहते. दुपारी उन्हामुळे तीव्रता कमी वाटते. मंगळवारीदेखील हीच परिस्थिती कायम राहिली. थंडीचे दिवस सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कोल्हापूरचा पारा १२ अंशापर्यंत खाली गेला आहे. यामुळे संपूर्ण कोल्हापूर गारठून गेले आहे.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनkolhapurकोल्हापूर