शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लर पार्टी बालचित्रपट महोत्सव आजपासून मुलांना पर्वणी : चित्रपट माध्यमाबद्दल सजग करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 16, 2016 01:04 IST

मुलांना पर्वणी : चित्रपट माध्यमाबद्दल सजग करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : विद्यार्थी आणि पालकांनी सक्रिय पाठबळ दिलं की, ती संकल्पना एक चळवळ म्हणूनच नावारूपाला येते, याची चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या निमित्ताने येते आहे. त्याअंतर्गत आज, मंगळवारी व उद्या (बुधवारी) पहिला बालचित्रपट महोत्सव भरणार आहे. शाहू स्मारक भवनात महोत्सवाचे उद्घाटन ‘झेल्या’ चित्रपटातील हिरो मल्हार दंडगे व ‘संत ज्ञानेश्वर’ मालिकेतील प्रमुख बालकलाकार दर्शन माजगांवकर यांच्या हस्ते होईल. यावेळी महापौर अश्विनी रामाणे यांची प्रमुख उपस्थिती असेल.ही चळवळ आता केवळ कोल्हापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्णाच्या विविध भागांत आणि निपाणी परिसरातही सुरू झाली आहे. चार वर्षांपूर्वी शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूल शाळेत कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी एक चित्रपट पाहावा आणि त्यावर चर्चा करावी, या उद्देशाने चित्रपट दाखविले जाऊ लागले. त्यानंतर तो अधिक व्यापक होताना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी शाहू स्मारक भवनात चित्रपट दाखवला जावू लागला. जिल्ह्णातील २९ शाळांनी या चळवळीत सहभागी होताना हा उपक्रम आपापल्या शाळेत हा उपक्रम सुरू केला. केवळ चित्रपट पाहून त्यावर चर्चा करणे, इतकेच या उपक्रमाचे मर्यादित स्वरूप नाही. दिवाळीच्या सुटीत चित्रपट पाहायला येणाऱ्या विद्यार्थ्यांतील पन्नास विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्याकडून शॉर्टफिल्म तयार करून घेतल्या. या साऱ्या प्रवासात अगदी सामान्य कुटुंबातील मुलांना चित्रपट पाहता येत नसल्याची खंत होती. जागरूक पालक आपल्या मुलांना घेऊन चित्रपट पाहायला येतात पण, चित्रपट माध्यमाबाबत फारसे सजग नसणाऱ्या कुटुंबातील मुलांनाही चित्रपट पाहता यावेत, यासाठी खास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)चिल्लर पार्टीचे थीम साँगबालचित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने चिल्लर पार्टी आम्ही, चिल्लर पार्टी या तीन मिनिटांच्या शीर्षक गीताचे प्रसारणही आज, मंगळवारी उद्घाटक मल्हार दंडगे, दर्शन माजगावकर आणि महापौर अश्विनी रामाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याचे गीत आणि संगीत जयभीम शिंदे यांचे असून विजया कांबळे, केतकी जमदग्नी, स्वाती जानराव यांनी ते गायिले आहे.