शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:36 IST

कोल्हापूर जिल्हयासह सहा जिल्हयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील यांना दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र चक्का जाम आंदोलनावेळी चंद्रकांत पाटील यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयासह सहा जिल्हयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील यांना दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे.या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून कोल्हापूर सर्किट बेंचबाबत न्यायमुर्ती पाटील यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे. न्यायमुर्ती यांच्या मंजुरीनंतरच खऱ्या अर्थाने कोल्हापूर सर्किट बेंचचा मार्ग मोकळा होणार आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या सहा जिल्हयातील वकिल बांधवांचा ३० सुमारे ३० वर्षे हा लढा सुरु आहे. सध्या या प्रश्नी कोल्हापूरात वकिल बांधव, नागरिक यांच्यातर्फे आंदोलन सुरु आहे.गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी रॅली झाली. वकिलांनी कोल्हापूर बंद, २८ जानेवारीपासून न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त आणि ३० ला वकिल सनद सेरेंडर असा कृति कार्यक्रम घोषित केला होता.दरम्यान, सोमवारी पुणे-बंगळूर महामार्गावरील चक्का जाम आंदोलनावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासमोर कोल्हापूर सर्किट बेंचबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती पाटील यांना पत्र दिले आहे. त्यामुळे सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले.या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस यांची सही आहे.त्यांनी या पत्रात कोल्हापूरसह सहा जिल्हयातील वकिलांची सर्किट बेंचबाबतची मागणी होती.त्यांच्या मागणी आणि विनंतीनूसार हे पत्र देत आहे, असे म्हटले आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर