शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:36 IST

कोल्हापूर जिल्हयासह सहा जिल्हयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील यांना दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र चक्का जाम आंदोलनावेळी चंद्रकांत पाटील यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयासह सहा जिल्हयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील यांना दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे.या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून कोल्हापूर सर्किट बेंचबाबत न्यायमुर्ती पाटील यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे. न्यायमुर्ती यांच्या मंजुरीनंतरच खऱ्या अर्थाने कोल्हापूर सर्किट बेंचचा मार्ग मोकळा होणार आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या सहा जिल्हयातील वकिल बांधवांचा ३० सुमारे ३० वर्षे हा लढा सुरु आहे. सध्या या प्रश्नी कोल्हापूरात वकिल बांधव, नागरिक यांच्यातर्फे आंदोलन सुरु आहे.गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी रॅली झाली. वकिलांनी कोल्हापूर बंद, २८ जानेवारीपासून न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त आणि ३० ला वकिल सनद सेरेंडर असा कृति कार्यक्रम घोषित केला होता.दरम्यान, सोमवारी पुणे-बंगळूर महामार्गावरील चक्का जाम आंदोलनावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासमोर कोल्हापूर सर्किट बेंचबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती पाटील यांना पत्र दिले आहे. त्यामुळे सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले.या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस यांची सही आहे.त्यांनी या पत्रात कोल्हापूरसह सहा जिल्हयातील वकिलांची सर्किट बेंचबाबतची मागणी होती.त्यांच्या मागणी आणि विनंतीनूसार हे पत्र देत आहे, असे म्हटले आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर