शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा भ्रमनिरास केल्यानेच चंद्रकांत पाटील यांना घरी बसविले : मुश्रीफ यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या सरकारमध्ये दोन नंबरचे मंत्री असतानाही त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचा भ्रमनिरास केल्यामुळेच ...

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या सरकारमध्ये दोन नंबरचे मंत्री असतानाही त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचा भ्रमनिरास केल्यामुळेच त्यांना जनतेने घरी बसविले असल्याचा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी लगावला. आता कोल्हापुरात येऊन ते काय करणार आहेत हे त्यांनाच माहीत, परंतु तरीही त्यांच्या येण्याचे मी स्वागत करतो, अशीही खिल्ली मुश्रीफ यांनी उडविली आहे.

पुण्यात गुुरुवारी (दि. २४) आमदार पाटील यांनी आपण कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याबद्दल पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी टीका केली. ते म्हणाले, अत्यंत हास्यास्पद विधाने करण्याची आमदार पाटील यांना सवयच लागून गेली आहे. मध्यंतरी त्यांनी कोल्हापुरातील कोणत्याही मतदार संघातून निवडून येऊ शकतो, अशी आरोळी दिली; परंतु सध्या जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसताना जे सत्यात येणार नाही, त्याची घोषणा त्यांनी केली. त्यांना कोथरूडच्या जनतेने निवडून दिले. आता त्यांना वाऱ्यावर सोडून ते परत कोल्हापूरला येतो म्हणत आहेत. हा तेथील मतदारांचा विश्वासघात आहे. पदवीधर मतदार संघात त्यांनी काहीच काम न केल्याने तिथेही त्यांच्या पक्षाचा सपाटून पराभव झाला. जेव्हा महत्त्वाची सत्ता होती, तेव्हा ते कोल्हापूरसाठी काहीच करू शकले नाहीत, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.