शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोल्हापूर शहराचे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:01 IST

सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार

ठळक मुद्दे रखडलेल्या कामांना गती देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे.

कोल्हापूर : राज्यात भाजपची, तर महानगरपालिकेत कॉँग्रेस आघाडीची सत्ता राहिल्यामुळे गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे अनेक प्रकल्प रखडले. शहर विकासापासून वंचित राहिले; मात्र आता नव्या सरकारसमोर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प पूर्ण करण्याचे एक आव्हान असणार आहे.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्याची योजना २०१४ मध्ये कॉँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केली. सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार अथवा पालकमंत्री यांचे सहकार्य अपेक्षित होते ते मिळाले नाही; त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.

पाच कोटी खर्चाचा सेफ सिटी प्रकल्प - दुसरा टप्पा, सात कोटींचे बहुमजली वाहनतळ, १४ कोटींचा केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुशोभीकरण - दुसरा टप्पा, ८० कोटींचा अंबाबाई मंदिर विकास आराखडा, १७० कोटींचा अमृत योजना प्रकल्प, नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधिस्थळ, दुसरा टप्पा, १० कोटींचा नगरोत्थान योजनेतील रस्ते यासह अन्य काही महत्त्वाची विकास कामे रखडलेली आहेत. रखडलेल्या कामांना गती देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकार