शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

तनवडीत शेतमजुरांचा कॅशलेस पगार

By admin | Updated: January 16, 2017 01:01 IST

पांडुरंग आरबोळेंची सुविधा : पॉश मशीनचा वापर; प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण

संजय थोरात ल्ल नूलआपण अल्पशिक्षित असलो तरी आपल्या नर्सरीतील कामगार व्यवहार चातुर्य बनला पाहिजे, यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील तनवडी येथील शेतकऱ्याने सर्वच कामगारांचा पगार ‘कॅशलेस’ सुरू केला आहे. पांडुरंग सदाशिव आरबोळे (रा. तनवडी) असे त्यांचे नाव आहे. तंत्रज्ञानाचा वापर स्वत:बरोबरच आपल्या कामगारांनाही करायला लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पांडुरंग यांनी दहावीतून शिक्षण बंद केले. त्यांनी बायोगॅस प्लॉटबांधणीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, ते आर्थिक संकटात आले. पाच वर्षांपूर्वी वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालून वेगवेगळे प्रयोग सुरु केले. शेती हेच आर्थिक उत्पन्नाचे साधन सापडल्यावर कल्पवृक्ष नावाची नर्सरी सुरू केली. ऊस बियाणे, मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी, भेंडी यांची रोपे तयार करू लागले. वेगवेगळे तंत्रज्ञान, शेततळी, गांडूळखत निर्मितीच्या माध्यमातून त्यांचा कल्पवृक्ष सध्या फुलला आहे.नर्सरीत सध्या अठरा कामगार आहेत. ही नर्सरी अठरा कुटुंबांचा आधार बनली आहे. आठवड्याला १५ हजार रुपये कामगारांना पगार द्यावा लागतो. नोटाबंदीनंतर सर्वत्र कॅशलेसचे वारे वाहू लागले. आरबोळेंना ही संकल्पना आवडली म्हणून त्यांनी कॅशलेस व्यवहार सुरू केले. शिवाय कामगारांना सवय लागावी म्हणून त्यांचे पगार ‘पॉश’ मशीनद्वारे कॅशलेस प्रणालीप्रमाणे देण्यास सुरुवात केली. नूलच्या बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये सर्वांची बचत खाती उघडली आहेत. शाखाधिकारी सायमन मस्करेन्हस, बँक प्रतिनिधी प्रवीण आरबोळे यांचे सहकार्य लाभले.या सुविधेचा प्रारंभ प्रांताधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार राजेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. या अधिकाऱ्यांनीही आरबोळेंच्या कल्पकतेचे कौतुक केले. यावेळी माजी उपसभापती विनोद नाईकवाडी, बसवराज आरबोळे, गुरगोंडा पाटील, उपसरपंच व्ही. बी. पाटील, पुंडलिक कदम, बाळासाहेब आरबोळे, माधव सावंत, राजू तेरणीकर, सागर सुतार, शेखर मोर्डी, सुवर्णा आरबोळे, चेतन आरबोळे, कामगार, उपस्थित होते.