शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाढीव वीज बिल रद्द करा, मनसेची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:36 IST

coronavirus, mns, collectoroffice, kolhapurnews कोरोनामुळे मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन झाले, व्यवसायांना घरघर लागली, आर्थिक नुकसान झाले, नोकऱ्या गेल्या. या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला आहे. तरी हे वाढीव वीज बिल रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देवाढीव वीज बिल रद्द करा, मनसेची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन झाले, व्यवसायांना घरघर लागली, आर्थिक नुकसान झाले, नोकऱ्या गेल्या. या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला आहे. तरी हे वाढीव वीज बिल रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल, मे, जून महिन्यांत अनेक खासगी आस्थापना बंद होत्या; तरीही त्यांना भरभक्कम वीज बिले पाठवण्यात आली आहेत. ही बिले रद्द करावीत, या मागणीसाठी ऊर्जामंत्री, राज्यपालांपर्यंतही विषय नेण्यात आला; मात्र यश आले नाही. बिलात १०० युनिटपर्यंत वीज देयकांमध्ये सवलत देऊ म्हणणाऱ्या ऊर्जामंत्र्यांनीही घुमजाव करून कोणतीही सवलत मिळणार नाहीत, असे जाहीर केले आहे.

हे सरकार जनतेलाच शॉक देणार असेल तर जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. ही बिले रद्द केली नाही तर पायताण मोर्चा काढू, तसेच वीज तोडण्यासाठी वीज कर्मचारी असल्यास त्यांना त्याच खांबाला डांबून ठेवू, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव यतिन होरगे, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, राजू दिंडोर्ले, विजय करजगार, दौलत पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMNSमनसेkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी