शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

व्यवसायाला परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : मागील वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सामना करत घडी बसविण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : मागील वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सामना करत घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागत असल्याने ते न परवडणारे आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन येथील भारतीय जनता पार्टीने प्रांत कार्यालयात दिले.

निवेदनात, शासनाने फक्त शनिवार व रविवारी लॉकडाऊन होईल, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा बदल करून बुधवारी अचानक सर्व दुकाने, व्यवसाय बंद करायला लावल्याने व्यापाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाऊन असाच राहिल्यास जनता रस्त्यावर उतरेल. यापेक्षा नियम व अटी पाळण्याबाबत जागृती व लसीकरण करून व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.