शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

भाजपने टोल रद्द केल्याचे श्रेय घेऊ नये : दिलीप पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:17 IST

टोलचे भूत जनतेनेच आंदोलन करून गाडले आहे; त्यामुळे भाजपने टोल रद्द केला म्हणून श्रेय घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पवार यांनी दिली. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये टोल आणणारे विजयी आणि टोल घालविणारे पराभूत झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिलीप पवार यांनी त्यांच्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

ठळक मुद्देभाजपने टोल रद्द केल्याचे श्रेय घेऊ नये : दिलीप पवारएन. डी. पाटील, अ‍ॅड. गोविंद पानसरे आणि सदाशिवराव मंडलिकांमुळेच टोल हद्दपार

कोल्हापूर : टोलचे भूत जनतेनेच आंदोलन करून गाडले आहे; त्यामुळे भाजपने टोल रद्द केला म्हणून श्रेय घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पवार यांनी दिली. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये टोल आणणारे विजयी आणि टोल घालविणारे पराभूत झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिलीप पवार यांनी त्यांच्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.पवार म्हणाले, ‘टोल घालविला असे सांगून भाजपने श्रेय घेण्याचे योग्य नाही. जर श्रेय द्यायचेच असेल, तर प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना दिले पाहिजे. कोल्हापूरकरांच्या पाठीशी राहत त्यांनी आंदोलनाची धार कायम ठेवली.

सलग सात वर्षे आंदोलन सुरू ठेवले. या दरम्यान, आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. टोल रद्द केल्यानंतर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पाच वर्षे झाली तरी गुन्हे मागे घेतलेले नाहीत; त्यामुळे आंदोलनाच्या रेट्यामुळेच सरकारला टोल रद्द करणे भाग पडले; त्यामुळे भाजपने याचे राजकारण करू नये. 

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर