शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपने टोल रद्द केल्याचे श्रेय घेऊ नये : दिलीप पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:17 IST

टोलचे भूत जनतेनेच आंदोलन करून गाडले आहे; त्यामुळे भाजपने टोल रद्द केला म्हणून श्रेय घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पवार यांनी दिली. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये टोल आणणारे विजयी आणि टोल घालविणारे पराभूत झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिलीप पवार यांनी त्यांच्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

ठळक मुद्देभाजपने टोल रद्द केल्याचे श्रेय घेऊ नये : दिलीप पवारएन. डी. पाटील, अ‍ॅड. गोविंद पानसरे आणि सदाशिवराव मंडलिकांमुळेच टोल हद्दपार

कोल्हापूर : टोलचे भूत जनतेनेच आंदोलन करून गाडले आहे; त्यामुळे भाजपने टोल रद्द केला म्हणून श्रेय घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पवार यांनी दिली. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये टोल आणणारे विजयी आणि टोल घालविणारे पराभूत झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिलीप पवार यांनी त्यांच्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.पवार म्हणाले, ‘टोल घालविला असे सांगून भाजपने श्रेय घेण्याचे योग्य नाही. जर श्रेय द्यायचेच असेल, तर प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना दिले पाहिजे. कोल्हापूरकरांच्या पाठीशी राहत त्यांनी आंदोलनाची धार कायम ठेवली.

सलग सात वर्षे आंदोलन सुरू ठेवले. या दरम्यान, आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. टोल रद्द केल्यानंतर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पाच वर्षे झाली तरी गुन्हे मागे घेतलेले नाहीत; त्यामुळे आंदोलनाच्या रेट्यामुळेच सरकारला टोल रद्द करणे भाग पडले; त्यामुळे भाजपने याचे राजकारण करू नये. 

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर